मंत्रिमंडळ किती स्तरीय असते?
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते तर अमित शाह हे विद्यमान गृहमंत्री आहेत.
पूर्ण वाचा →महाराष्ट्राच्या विधानसभेत २८८ आमदार आहेत. म्हणजेच २८८ च्या १५ % संख्या ४३, मग मंत्रीमंडळात जास्तीत जास्त ४३ मंत्री होऊ शकतात. त्यातले किती कॅबिनेट मंत्री व किती राज्यमंत्री करायचे हे मुख्यमंत्र्यांच्या हाती असते.
पूर्ण वाचा →मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. अब्दुल सत्तार हे सध्या कृषी कॅबिनेट मंत्री आहेत.
पूर्ण वाचा → व्यक्ती, कुटुंबे आणि कंपन्यांच्या निर्णय घेण्याच्या आणि संसाधनांचे वाटप करण्याच्या वर्तनाचा अभ्यास .
मॅक्रोइकॉनॉमिक्स अधिक अमूर्त आहे. राष्ट्रीय उत्पन्न, बचत आणि एकूण किमतीची पातळी यांसारख्या मोठ्या समुच्चयांमधील संबंधांचे ते वर्णन करते.
दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखतात. ते भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते होते.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या प्रसिद्ध ग्रंथात मार्शलने असे प्रतिपादन केले आहे की उत्पादनाचे चार घटक आहेत: जमीन, श्रम, भांडवल आणि संघटना .
पूर्ण वाचा →विशिष्ट उत्पादन संस्था , विशिष्ट कुटुंब , विशिष्ट किंमत , विशिष्ट वस्तु , विशिष्ट उदयोग इत्यादीचे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय .
पूर्ण वाचा →सरंजामशाही व्यवस्थेत सर्व जमिनीवर राजाची मालकी आहे, असे मानले जाई. सरंजामशाही उतरंडीतील इतर सर्वजण कुळे किंवा पोट-कुळे मानली जात. त्यांना सनदेद्वारा जमिनी देण्यात येत, त्यांच्यावर राजाची लष्करी चाकरी करण्याचे बंधन असे.
पूर्ण वाचा →