प्रश्नांची यादी

२०११ च्या जनगणनेनुसार भारतात साक्षरतेचे प्रमाण किती आहे? open

2011 नुसार साक्षरतेचे सरासरी प्रमाण 89.52 टक्के इतके होते. 2001 च्या जनगणनेत हे प्रमाण 84.03 टक्के इतके होते. यात पुरुष साक्षरतेचे प्रमाण 93.76 टक्के आणि स्त्रि साक्षरतेचे प्रमाण 85.07 टक्के इतके होते.

पूर्ण वाचा →

पुणे परगण्यात एकूण किती गावे होती? open

जिल्ह्यात २ महानगरपालिका, १३ नगरपालिका, ३ कटक मंडळे, १४ तालुके, १३ पंचायत समित्या, ८ महसूल उपविभाग, १४७८ गावे आणि १४०७ ग्रामपंचायती आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये पुणे, बारामती, मावळ व शिरूर असे ४ लोकसभा मतदारसंघ आणि २१ विधानसभा मतदार संघ आहेत.

पूर्ण वाचा →

नाशिक प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? open

नाशिक, सिन्नर, इगतपुरी, दिंडोरी, चांदोर, निफाड, येवला आणि अकोला) आणि खानदेश जिल्ह्याचे तीन उपविभाग (नांदगाव , मालेगाव आणि बागलाण) सह नाशिकला पूर्णत: विकसित जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्र राज्याची सीमा किती राज्यांना लागून आहे? open

महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि. मी. ची किनारपट्टी आहे.

पूर्ण वाचा →