प्रश्नांची यादी

कर्जरोखे म्हणजे काय त्याचे विविध प्रकार स्पष्ट करा? open

कर्जरोखे हे ठरलेल्या मुदतीत ठरलेल्या व्याजदराने मुद्दलासह परतावा देणारे गुंतवणुकीचे साधन आहे. यांना बॉण्ड्स देखील म्हणतात. भांडवल उभारणीसाठी केंद्र सरकारे, राज्य सरकारे, आर्थिक संस्था, बँका, खाजगी कंपन्या कर्जरोख्यांची विक्री करतात. कर्जरोखे बाजारात कर्जरोख्यांची खरेदी विक्री केली जाते.

पूर्ण वाचा →

समभाग म्हणजे काय व्याख्या? open

जनतेच्या (मर्यादित) भागभांडवलावर उभारलेल्या सार्वजनिक (मर्यादित) कंपनीच्या एकूण भांडवलाची रक्कम ज्या अनेक एककांमध्ये विभागलेली असते, अशा एककांना समभाग (फ्रेंच, पोर्तुगीज:, जर्मन, शेअर्स / स्टॉक) किंवा शेअर असे म्हणतात. अशा कंपनीसाठी भांडवल उभे करायला समभागांची विक्री होते. कंपनीचे भांडवल समभागांच्या एकूण संख्येत विभागून समभागाची किंमत ठरवली जाते; तिला समभागाची दर्शनी किंमत[श

पूर्ण वाचा →

औद्योगीकरण म्हणजे काय मराठी? open

कारखानापद्धतीच्या मोठ्या व भांडवलप्रधान उद्योगांचा विकास, अशी औद्योगिकीकरणाची स्थूलमानाने व्याख्या करता येईल. भांडवलप्रधान उद्योगांचे आधिक्य, हे औद्योगिकीकरण झालेल्या अर्थव्यवस्थेचे एक वैशिष्ट्य असते.

पूर्ण वाचा →

भागभांडवल म्हणजे काय? open

समभाग हे सामान्यत: भागधारकांची मालकी (किंवा खासगी मालकीच्या कंपनीतील त्या मालकांचे भागभांडवल) म्हणून ओळखले जातात. जर सर्व मालमत्ता संपुष्टात आली आणि कंपनीचे सर्व कर्ज फेडले गेले तर कंपनीला मोडीत काढण्याच्या (लिक्विडेशन) प्रकरणी, भागधारकांना परत केली जाऊ शकणारी रक्कम त्यातून दर्शविली जाते.कॉलड-अप शेअर कॅपिटलमध्ये अशा शेअर्सचा समावेश असतो ज्यांना अगोदर पूर्ण

पूर्ण वाचा →

मंडळ रजिस्टर कसे करायचे? open

सध्या संस्था नोंदणी करण्यासाठी संस्था अधिनियम १८६० नुसार संस्था नोंदणी करणे बंधनकारक आहे. पूर्वी धर्मादाय आयुक्तालयात संस्था नोंदणीसाठी अर्ज दिले जात होते. मात्र, संबंधित विश्वस्तांना सहा महिने ते एक वर्षांपर्यंत नोंदणी प्रक्रियेसाठी थांबावे लागत होते. परंतु या नवीन बदलामुळे वेळेची बचत होणार आहे

पूर्ण वाचा →

संस्था रजिस्ट्रेशन कसे करावे? open

सध्या संस्था नोंदणी करण्यासाठी संस्था अधिनियम १८६० नुसार संस्था नोंदणी करणे बंधनकारक आहे. पूर्वी धर्मादाय आयुक्तालयात संस्था नोंदणीसाठी अर्ज दिले जात होते. मात्र, संबंधित विश्वस्तांना सहा महिने ते एक वर्षांपर्यंत नोंदणी प्रक्रियेसाठी थांबावे लागत होते. परंतु या नवीन बदलामुळे वेळेची बचत होणार आहे.

पूर्ण वाचा →

सर्वोच्च न्यायालयात जास्तीत किती न्यायाधिश असू शकतात? open

भारताचे मुख्य न्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख आणि मुख्य न्यायाधीश आहेत. न्यायालयात जास्तीत जास्त ३४ न्यायाधीश असतात आणि त्यांना प्रारंभिक, अपीलीय आणि सल्लागार अधिकार क्षेत्राच्या स्वरूपात व्यापक अधिकार असतात.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री कोण आहे? open

याचा फायदा जिल्ह्याला कसा होईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सुध्दा यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

पूर्ण वाचा →