प्रश्नांची यादी

लाहोर करार कधी झाला? locked

लाहोर ठराव

लाहोर ठराव किंवा लाहोर प्रस्ताव,(उर्दू:قرارداد لاہور‎, क़रारदाद-ए-लाहौर; बंगाली: লাহোর প্রস্তাব, लाहोर प्रोश्ताब) याला स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव असे सुद्धा म्हटले जाते. २२ ते २४ मार्च १९४० मध्ये तत्कालीन भारतातील लाहोर येथे मुस्लिम लीगच्या भरलेल्या तीन दिवसीय अधिवेशनात हा ठराव मांडण्यात आला. या ठरावात स्वतंत्र पाकिस्तानची मागणी करण्यात आली होती.

या ठरावाचे

पूर्ण वाचा →

पानिपतची पहिली लढाई कधी झाली? locked

पानिपतची पहिली लढाई कधी झाली?

पानिपतची पहिली लढाई उत्तर भारतात पानिपत शहराजवळ १५२६ साली अफगाण योद्धा बाबर व लोधीवंशीय इब्राहिम यांच्यामधे झालेली लढाई होती. या लढाईने भारतात मुघल साम्राज्याचा पाया रोवला गेला. या लढाईत इब्राहिम लोधी मारला गेला.

बाबराने प्रचंड तयारी करून भारतावर आक्रमण केले. बाबराने पंजाब प्रांतावर आक्रमण करून पंजाबचा

पूर्ण वाचा →

भारत पाकिस्तान मध्ये किती युद्ध झाले? locked

भारत – पाकिस्तान संघर्ष : हिंदुस्थानाच्या फाळणीनंतर पाकिस्तानने भारतावर १९४७ ते १९८१ या कालखंडात चार वेळा आक्रमणे करून भारताला आपले सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी युद्धास भाग पाडले. त्यांपैकी दोन युद्धे काश्मीर समस्येवरून, एक भारताची युद्धक्षमता अजमावण्यासाठी व एक बांगला देशाच्या मुक्तीसाठी झाले.

भारत-पाकिस्तान पहिले युद्ध किंवा पहिले काश्मीर युद्ध हे इ.स. १९४७-४८मध्ये

पूर्ण वाचा →

सन 1971 च्या भारत पाक युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी कोण होते? locked

सन 1971 च्या भारत पाक युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी कोण होते?

मार्च २७ १९७१ रोजी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यानी पूर्व पाकिस्तानात चालू असलेल्या बांगला देशसाठीच्या स्वातंत्र्य लढ्याला पूर्ण पाठिंबा जाहीर केला व पूर्व पाकिस्तानी जनतेला जी मदत लागेल ती पुरवण्याचे आश्वासन दिले.

भारत-पाकिस्तान पहिले युद्ध किंवा पहिले काश्मीर युद्ध हे इ.स.

पूर्ण वाचा →

बर्लिन परिषदेचा अध्यक्ष कोण होते? locked

बर्लिन परिषदेचा अध्यक्ष कोण होते?

जर्मनी हे नव्यानेच संघटित झालेले राष्ट्र पूर्वेच्या प्रश्र्नामध्ये (ईस्टर्न व्केश्र्चन) निःस्वार्थी व तटस्थ असल्यामुळे ऑटो फोन बिस्मार्कच्या नेतृत्वाखाली बर्लिन येथे ही परिषद बोलविण्यात आली. ही परिषद १३ जून १८७८ रोजी सुरू झाली व एक महिना चालली.

पूर्ण वाचा →

अक्ष राष्ट्रे म्हणजे काय मराठी? locked

अक्ष राष्ट्रे म्हणजे काय ?

अक्ष राष्ट्रे (अक्ष सत्ता, अक्ष ऐक्य किंवा नुसतेच अक्ष) ही दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांविरुद्ध लढणारी राष्ट्रे होती. जर्मनी, इटली व जपान यांनी सप्टेंबर १९४०मध्ये त्रिपक्षी तह केल्यावर त्यांना अक्ष राष्ट्रे हे नाव दिले गेले. या राष्ट्रांची युद्धात सरशी होत असताना बहुतांश युरोप, आफ्रिका व नैऋत्य आशियात

पूर्ण वाचा →

रोम बर्लिन टोकियो कराराला काय म्हणतात? locked

रोम बर्लिन टोकियो कराराला काय म्हणतात?

बर्लिन - रोम - टोकियो" अक्षाची निर्मिती. कॉमिंटर्न विरोधी करार, "स्टील करार".

25 नोव्हेंबर 1936 जर्मनी आणि जपानने अँटी-कॉमिंटर्न करारावर स्वाक्षरी केली. या करारामध्ये कॉमिनटर्नच्या क्रियाकलापांवरील माहितीची देवाणघेवाण करण्याची तरतूद आहे. कराराच्या गुप्त परिशिष्टानुसार, यूएसएसआरसह स्वाक्षरी करणार्‍या देशांपैकी एकामध्ये युद्ध झाल्यास, दुसर्‍याने सोव्हिएत युनियनची परिस्थिती

पूर्ण वाचा →

878 च्या बरलीन परिषदेचा अध्यक्ष कोण होता? open

जर्मनी हे नव्यानेच संघटित झालेले राष्ट्र पूर्वेच्या प्रश्र्नामध्ये (ईस्टर्न व्केश्र्चन) निःस्वार्थी व तटस्थ असल्यामुळे ऑटो फोन बिस्मार्कच्या नेतृत्वाखाली बर्लिन येथे ही परिषद बोलविण्यात आली. ही परिषद १३ जून १८७८ रोजी सुरू झाली व एक महिना चालली.

पूर्ण वाचा →