प्रश्नांची यादी

दुसरे महायुद्ध कोण जिंकले? locked

दुसरे महायुद्ध कोण जिंकले?

दुसरे महायुद्ध हे १९३९ ते १९४५ दरम्यान झालेले जागतिक युद्ध होते. हे युद्ध मुख्यतः युरोप व आशियामध्ये दोस्त राष्ट्रे व अक्ष राष्ट्रे यांच्या मध्ये झाले.

जर्मनीने पोलंडवर केलेल्या हल्ल्याने हे युद्ध १ सप्टेंबर १९३९ रोजी अधिकृतपणे सुरू झाले.[१][२] यानंतर फ्रान्स, युनायटेड किंग्डम आणि इतर राष्ट्रांनी जर्मनी विरुद्ध

पूर्ण वाचा →

व्हर्सायच्या तहाच्या वेळी फ्रान्सचा पंतप्रधान कोण होता? locked

व्हर्सायच्या तहाच्या वेळी फ्रान्सचा पंतप्रधान कोण होता?
व्हर्सायच्या तहाच्या वेळी फ्रान्सचे पंतप्रधान झॉर्झ क्लेमांसो (१८४१-१९२९) होता.

व्हर्सायचा तह : पहिल्या महायुद्धानंतर मित्र राष्ट्रे व जर्मनी ह्यांमध्ये २८ जून १९१९ रोजी व्हर्साय (विद्यमान पॅरिस शहराचे निवासी उपनगर) येथे झालेला तह. ‘पॅरिसचा तह’ म्हणूनही तो ओळखला जातो. या तहाचा आराखडा व उद्ध्वस्त युरोपचे पुनर्वसन

पूर्ण वाचा →

पॅरिस शांतता परिषदेच्या दरम्यान किती तह घडून आले? locked

पॅरिस शांतता परिषदेत करण्यात

1946 च्या पॅरिस शांतता परिषदेत करण्यात मसुदा अनेक शांतता पुनरावलोकन करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती खेळाडू. करार हंगेरी, बल्गेरिया, फिनलँड, इटली, रोमानिया: देशांच्या 1939-1945-दुसरा कालावधी युद्धात विजयी होते, आणि युरोप मध्ये माजी जर्मन सहयोगी दरम्यान विरोधी हिटलर युती नवं पुस्तक घेऊन येतो.

पॅरिस शांतता परिषदेत युएसएसआर, चीन, ग्रेट

पूर्ण वाचा →

पॅरिस जवळी व्हर्साय येथे राजवाडा बांधणारा राजा कोण? locked

फ्रान्सचा राजा तेराव्या लुईच्या कार्यकाळात अंदाचे इ. स. १६२४ मध्ये ह्या प्रासादाच्या बांधकामास सुरुवात झाली. ह्या काळात व्हर्साय हे पॅरिसजवळ असलेले एक छोटे गाव होते.

व्हर्सायचा राजवाडा हा फ्रान्स देशाच्या व्हर्साय शहरामधील एक ऐतिहासिक राजवाडा आहे. फ्रान्सचा राजा तेराव्या लुईच्या कार्यकाळात अंदाचे इ.स. १६२४ मध्ये ह्या प्रासादाच्या बांधकामास सुरुवात झाली.

पूर्ण वाचा →

वर्साय कराराने काय स्थापित केले? locked

वर्साय कराराने काय स्थापित केले?

व्हर्सायचा तह हा ११ नोव्हेंबर, इ. स. १९१८ रोजी फ्रान्समधील व्हर्साय (Versailles) येथे पहिल्या महायुद्धात जर्मनीने शरणागती स्वीकारल्यावर दोस्त राष्ट्रांनी जर्मनीवर दबाव आणण्यासाठी अटी लादल्या. जर्मनीच्या त्यातील काही अटी अपमानास्पद असल्याची जर्मन लोकांमध्ये भावना होती.


व्हर्सायचा तह : पहिल्या महायुद्धानंतर मित्र राष्ट्रे व जर्मनी ह्यांमध्ये २८ जून

पूर्ण वाचा →

सिव्हर्स तह कधी झाला? open

व्हर्सायचा तह : पहिल्या महायुद्धानंतर मित्र राष्ट्रे व जर्मनी ह्यांमध्ये २८ जून १९१९ रोजी व्हर्साय (विद्यमान पॅरिस शहराचे निवासी उपनगर) येथे झालेला तह.

पूर्ण वाचा →

मुलींच्या लग्नाचे वय किती? locked

मुलींचे लग्नाचे वय 21 वर्षे करण्याचा प्रस्ताव काय आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2020 रोजी लाल किल्ल्यावरील आपल्या भाषणात मुलींचे लग्नाचे वय 18 वर्षांवरून 21 वर्षे करण्याचे संकेत दिले होते. यामागचे कारण स्पष्ट करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते, "सरकार नेहमीच मुली आणि बहिणींच्या आरोग्याची काळजी घेत आले आहे. मुलींना

पूर्ण वाचा →

११ लोकसंख्या नियंत्रण हे काय आहे? locked

लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी कायदा करण्यापेक्षा जर आपण जनजागृती निर्माण करणे, लोकांना चांगले आरोग्य व शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे, लहान कुटुंबाचे महत्त्व समजावून सांगणे आणि स्त्री शिक्षण देण्यासाठी वेगवेगळ्या धोरणाचा वापर करणे हे उपाय केले, तर लोकसंख्या नियंत्रण होऊ शकते.


भारत आणि लोकसंख्या नियंत्रण

भारताचा लोकसंख्येत जगात दुसरा क्रमांक येतो. अनेक लोकसंख्या

पूर्ण वाचा →

भारत सरकारने लग्नाचे किमान वय मुलींचे 18 आणि मुलांचे 21 असे ठरवण्याचा कायदा का केला आहे? locked

मुलीच्या लग्नासाठी सध्या किमान 18 वर्षे वयाची अट आहे. मात्र लवकरच यात बदल होणार असून मुलींच्या लग्नाचे किमान वय 18 वर्षांवरून 21 वर्षे करण्याच्या प्रस्तावावर सरकार विचारात आहे. या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक संसदेत मांडले जाणार आहे. विवाहाचे वय वाढवण्यासाठी बालविवाह कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रातील किती टक्के लोकसंख्या शहरात राहते? open

राज्याची सुमारे ६३% लोकसंख्या ही कार्यबल वयोगटातील (१५-५९ वर्षे) आहे. स्त्रियांचे प्रमाण ४८.२ टक्के आहे. नागरी लोकसंख्या ४५% आहे. म्हणजेच देशातील सर्वाधिक नागरी लोकसंख्या (संख्येने) राज्यात राहते.

पूर्ण वाचा →