भारताच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार आयोग/अध्यक्ष
अरुणकुमार मिश्रा
भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार आयोग/अध्यक्ष
अरुणकुमार मिश्रा
महाराष्ट्र राज्य महिला आयोग/स्थापना
२५ जानेवारी, १९९३
राज्य पुनर्रचना आयोगाविषयी:
22 डिसेंबर 1953 रोजी, भारताच्या केंद्र सरकारने राज्यांच्या सीमांची पुनर्रचना सुचवण्यासाठी राज्य पुनर्रचना आयोग (SRC) ची स्थापना केली. 1955 मध्ये, सुमारे दोन वर्षांच्या संशोधनानंतर, या आयोगाने भारताच्या राज्य सीमांची 14 राज्ये आणि सहा प्रदेशांमध्ये पुनर्रचना करण्याचे सुचवले.
केंद्र सरकारने न्यायाधीश फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची घोषणा केली.
सध्याच्या महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत?
सध्या आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपाली चाकनकर आहेत.
महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष कोण?
जयंती पटनायक आहे. राष्ट्रीय महिला आयोग (NCW): 31 जानेवारी 1992 रोजी भारत सरकारने राष्ट्रीय महिला आयोग (NCW) ची स्थापना केली. श्रीमती जयंती पटनायक या पहिल्या अध्यक्षा होत्या.
राष्ट्रीय महिला आयोग (NCW) ही एक वैधानिक संस्था आहे ज्याची स्थापना 31 जानेवारी 1992 रोजी भारतीय संसदेने 1990
स्त्री शिक्षणाचे प्रणेते या ग्रंथाचे कर्ते कोण?
पश्चिम भारतात, ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये पुण्यात मुलींसाठी शाळा सुरू केली तेव्हा स्त्री शिक्षणाचे प्रणेते बनले.
स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले :
सावित्रीबाईंचा जन्म
क्रांतीज्योत सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगांव येथील ता. खंडाळा, जि. सातारा येथील
हंटर कमीशन म्हणजे काय?
भारतीय शिक्षण आयोग (हंटर आयोग) : इंडियन एज्युकेशन कमिशन. ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे अध्यक्ष सर चार्ल्स वुड यांच्या सांगण्यावरून कंपनीने जे शैक्षणिक आदेश दिले, त्यांना वुडचा खलिता किंवा ⇨ वुडचा अहवाल असे संबोधले जाते. हा अहवाल १९ जुलै १८५४ रोजी प्रसृत करण्यात
छत्रपती शाहूराजे भोसले (१८ मे १६८२ ते १५ डिसेंबर १७४९), छत्रपती कार्यकाल १७०७-१७४९, भारताचा इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योद्धा, प्रभावशाली मराठा शासनकर्ता,मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्त्वपूर्ण ठसा उमटवला. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या आणि संभाजी महाराजांनी मोठ्या शौर्याने सांभाळलेल्या स्वराज्याचा
पूर्ण वाचा →संभाजी पुत्र शाहू यांनी कुठे राजधानी स्थापन केली?
छत्रपती शाहूराजे भोसले (१८ मे १६८२ ते १५ डिसेंबर १७४९), छत्रपती कार्यकाल १७०७-१७४९, भारताचा इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योद्धा, प्रभावशाली मराठा शासनकर्ता,मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्त्वपूर्ण ठसा उमटवला. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी उभ्या
भारतीय शिक्षण संदर्भात सुधारणा करण्यासाठी भारत सरकारने कोठारी आयोगाची स्थापना कधी केली?
केंद्र सरकारने शिक्षण क्षेत्राला ऊर्जा देण्यासाठी 'कोठारी आयोग' ची स्थापना केली होती. केंद्र सरकारने १४ जुलै १९६४ रोजी डॉ. दौलतसिंग कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन केला. अध्यक्षांच्या नावाने तो कोठारी आयोग म्हणून ओळखले जातो.
काय आहे कोठारी शिक्षण आयोग?
स्वातंत्र्यानंतर