प्रश्नांची यादी
शाहू सुटल्यापासून ताराबाई व शाहू यांच्यात वारसाहक्कासाठी कलह सुरू झाला ताराबाई व शाहू यांत १२ ऑक्टोबर १७०७ रोजी खेड–कडूस येथे लढाई झाली. ताराबाईच्या ताब्यात असलेले गड शाहूने घेतले.
शाहू मोगलांच्य कैदेत असल्याचा फायदा घेऊन ताराबाई आपल्या मुलाचा हक्क छत्रपतीच्या गादीवर सांगू लागली. रामचंद्रपंताने शाहूची बाजू उचलून धरली, तेव्हा तिने परशुराम त्रिंबक
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 72 views🌐 marathi थोरले शाहू महाराज (जन्म : १८ मे १६८२; - सातारा, १५ डिसेंबर १७४९) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांचे चिरंजीव.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi शिक्षणावर निबंध 1 (100 शब्द)
शिक्षण ही आपल्या सभोवतालच्या गोष्टींबद्दल शिकण्याची प्रक्रिया आहे. हे आपल्याला कोणतीही वस्तू किंवा परिस्थिती सहजपणे समजून घेण्यास मदत करते, कोणत्याही प्रकारच्या समस्येचे निराकरण करते आणि आयुष्यभर विविध आयातीत संतुलन राखते. शिक्षण हा सर्व मनुष्यांचा पहिला आणि सर्वात महत्वाचा हक्क आहे.
पूर्ण वाचा →सक्तीच्या प्राथमिक शिक्षण कायद्याची शतकपूर्ती :
शिक्षणातून फक्त सुशिक्षित समाज तयार करणे, इतकेच माफक उद्दिष्ट न ठेवता शिक्षण ही परिवर्तनाची गंगोत्री आहे, हे ध्येय बाळगून राज्यशकट हाकणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवण्याच्या घटनेस शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. २४ जुलै १९१७ रोजी शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण
पूर्ण वाचा →भारतीय संसदेने बालकांसाठी शिक्षणाची व मोफत सक्तीची तरतूद कायदा कधी मंजूर केला?
बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा किंवा शिक्षणाचा अधिकार कायदा (RTE) हा भारताच्या संसदेचा ४ ऑगस्ट २००९ रोजी लागू केलेला एक कायदा आहे. यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम २१(अ) अंतर्गत भारतात ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी मोफत
पूर्ण वाचा →शिक्षण हा आपल्या जीवनाचा मुख्य आधार आहे, ज्याद्वारे आपण स्वतःसाठी एक चांगले काम करू शकता. शिक्षणाचा आधार म्हणून विचार करून आपण असे सर्व काही करू शकतो जे आपल्याला चांगले बनवते. आम्ही शिक्षण घेतो आणि आपले उज्ज्वल भविष्य सुरक्षित करतो. जर तुमचे चांगले शिक्षण असेल तर आपण उत्कृष्ट काम करू शकतात.
पूर्ण वाचा →शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते?
शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi शाहू महाराजांनी कोणासाठी कार्य केले?
शाहू महाराजांनी समाजासाठी केलेले उल्लेखनीय कार्य :
1. छत्रपती शाहू महाराजांच्या कामांमुळे त्यांचे विरोधी भयभीत झाले होते आणि त्यांना जीवावर बेतेल अशी धमकी देत असे. परंतू त्यांनी म्हटले की मी गादी सोडू शकतो परंतू सामाजिक प्रतिबद्धता कार्यांहून हात मागे काढणार नाही.
2. शाहू महाराजांनी आपल्या आदेशात म्हटले
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi २४ जुलै १९१७ रोजी शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्यासाठी कायदा केला होता. या जाहीरनाम्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी २१ सप्टेंबर १९१७ रोजी करण्यात आली होती.
शिक्षणातून फक्त सुशिक्षित समाज तयार करणे, इतकेच माफक उद्दिष्ट न ठेवता शिक्षण ही परिवर्तनाची गंगोत्री आहे, हे ध्येय बाळगून राज्यशकट हाकणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या मोफत
पूर्ण वाचा →बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा किंवा शिक्षणाचा अधिकार कायदा (RTE) हा भारताच्या संसदेचा ४ ऑगस्ट २००९ रोजी लागू केलेला एक कायदा आहे. यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम २१(अ) अंतर्गत भारतात ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या महत्त्वाच्या पद्धतींचे वर्णन आहे.
६ ते १४ वयोगटातील बालकांचा प्राथमिक
पूर्ण वाचा →