प्रश्नांची यादी

स्पर्धात्मक मागणी म्हणजे काय? locked

मागणीचे प्रामुख्याने पुढील प्रकार पडतात.

1 ) प्रत्यक्ष मागणी :-
प्रत्यक्ष गरजा पूर्ण करण्यासाठी ग्राहक ज्या वस्तूंची मागणी करतो अशा वस्तूंची मागणी प्रत्यक्ष मागणी समजली जाते.
उदा. आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी अन्न , वस्त्र, निवारा, शिक्षण ,औषधे, प्रवास, पेन ,वही ,पुस्तक, घड्याळ अशा अनेक उपभोग्य वस्तूंची मागणी करत असतो याला प्रत्यक्ष

पूर्ण वाचा →

भ्रष्टाचार म्हणजे का? open

मित्रांनो, भ्रष्‍टाचार म्‍हणजे एखाद्या व्‍यक्‍तीने त्‍याच्‍या पदाचा गैरवापर करून समोरच्‍या व्‍यक्‍तीकडून पैसे घेणे, लाच घेणे किंवा गैरमार्गाने स्‍वत: चा फायदा करून घेणे याला सुध्‍दा भ्रष्‍टाचार म्‍हणतात.

पूर्ण वाचा →

भ्रष्टाचार म्हणजे काय निबंध? locked

भ्रष्टाचार म्हणजे काय?
एखाद्या व्यक्तिने आर्थिक लाभाकरिता अथवा स्वत:च्या मानसिक समाधानाकरिता अथवा स्वहिताकरिता आपल्या कर्तव्याची जाण न ठेवता दुसऱ्या व्यक्तिला अनैतिकपणे दिलेला त्रास म्हणजे भ्रष्टाचार.

भ्रष्टाचार ही एक गंभीर सामाजिक समस्या आहे. या समस्येचे मूळ प्रामुख्याने व्यक्तिच्या अनैतिक व्यवहारात आहे, असे मानले जाते. त्याचबरोबर व्यक्तिच्या सामाजिक, नैतिक मूल्यांचा ऱ्हास हेही भ्रष्टाचाराचे एक

पूर्ण वाचा →

अर्थशास्त्र या ग्रंथाचे लेखक कोण? locked

अर्थशास्त्र हा कौटिल्य किंवा चाणक्य (इ.पू. चौथे शतक) यांनी लिहिलेला संस्कृत ग्रंथ आहे.[१] यात शासन, शेती, न्याय आणि राजकारण इत्यादी विविध पैलूंवर चर्चा केली आहे. हे आपल्या प्रकारचे (राज्य व्यवस्थापनाबद्दल) सर्वात जुने पुस्तक आहे. त्याची शैली उपदेशात्मक आणि उपदेशात्मक आहे.

हे प्राचीन भारतीय राजकारणाचे प्रसिद्ध पुस्तक आहे. त्याच्या निर्मात्याचे वैयक्तिक नाव

पूर्ण वाचा →

अर्थशास्त्र हा ग्रंथ किती वर्षापूर्वी लिहिला? locked

अर्थशास्त्र, कौटिलीय :

कौटिल्याने रचलेला इ.स.पू. चौथ्या शतकातील संस्कृत ग्रंथ. कौटिल्याचीच चाणक्य, विष्णुगुप्त इ. नावे आहेत असे म्हणतात. सम्राट चंद्रगुप्त मौर्याचा (इ.स.पू. ३२२–२९८) चाणक्य हा गुरू व महामंत्री होता व तोच कौटिल्य होय, असे बऱ्‍याच विद्वानांचे मत आहे. कौटिल्य या राजनीतिज्ञाचे विचार व सिद्धांत सांगणारा अर्थशास्त्र हा ग्रंथ आहे हे

पूर्ण वाचा →

कौटिल्य अर्थशास्त्र मध्ये किती श्लोक आहेत? locked

कौटिल्य अर्थशास्त्र मध्ये किती श्लोक आहेत?

टिलीय अर्थशास्त्र हा चाणक्याने इ.स.च्या दुसऱ्या शतकात लिहिलेला संस्कृत ग्रंथ आहे. २५ खंड व सहा हजार श्लोक असलेला हा ग्रंथ अर्थशास्त्र व राजनीतीवर लिहिलेला व आजही मार्गदर्शक समजला जाणारा ग्रंथ आहे.

या ग्रंथाचा लेखक कौटिल्य असल्याचे त्यातच नमूद आहे.[१] यात लेखकाचे नाव विष्णूगुप्तही असल्याचे लिहिलेले

पूर्ण वाचा →

भारतीय नियोजनाचे जनक कोण आहेत? locked

भारतीय नियोजनाचे जनक कोण आहेत?
स. १९५० नियोजन आयोगाची स्थापन करण्यात आली. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते. नियोजन आयोगाची व्युत्पत्ती भारताच्या घटनेत किंवा संविधानात नसली तरी ती भारत सरकारची एक संस्था आहे.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्र नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण? locked

महाराष्ट्र नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण?
भारताचे पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.

पूर्ण वाचा →

वार्षिक नियोजन म्हणजे काय? locked

वार्षिक नियोजन म्हणजे काय?
तासिक,घटक-उपघटकाचा विचार ,उद्दिष्टे ,अभ्यासपूरक कार्यक्रम ,परीक्षेचे नियोजन याचा विचार करून केलेल्या वर्षभराच्या कामाच्या नियोजनाला वार्षिक नियोजन म्हणतात.

पूर्ण वाचा →

शाळा सिद्धि कार्यक्रमात एकूण किती गाभा मानकांचा समावेश करण्यात आलेला आहे? locked

शाळा सिद्धी म्हणजे शाळेस विविध प्रकारचे बदल करून मानांकन मिळवणे व शाळा समृद्ध करणे. इंग्रजी शाळेची मराठी शाळेशी असलेली स्पर्धा व मराठी शाळा (सरकारी शाळा) समृद्ध करणे हा उपदेश आहे. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम करून शाळा सिद्ध प्रकल्प पूर्ण करता येईल.
1. शाळेला रंग काम करणे
2. शाळेच्या भिंती बोलक्या करणे 
3.शाळेला

पूर्ण वाचा →