२००१ मध्ये भारताची लोकसंख्या ५३,२२,२३,०९० पुरुष आणि ४९,६५,१४,३४६ स्त्रिया अशी एकूण १,०२,८७,३७,४३६ (एक अब्ज दोन करोड सत्त्याऐंशी लाख सदतीस हजार चारशे छत्तीस) होती. एकूण लोकसंख्या ही १९९१ च्या जनगणनेत मोजलेल्या ८४,६४,२७,०३९ लोकांपेक्षा १८,२३,१०,३९७ ने अधिक वाढली, म्हणजेच २१.५% जास्त.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi 382 आहे. 2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या घनता 382 प्रति चौरस किमी होती.
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi ३१ मार्च २०११ रोजी प्रसिद्ध झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारतीय लोकसंख्या १७.७%च्या दशकातील वाढीसह १.२१ अब्ज झाली होती. प्रौढ साक्षरतेत दहा वर्षात ९.२१% इतकी वाढ झाली, एकूण साक्षरता ७४.०४% पर्यंत वाढली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi १.२१ अब्ज भारतीयांपैकी ८३३ दशलक्ष (६८.८४%) ग्रामीण भागात राहतात तर ३७७ दशलक्ष लोक शहरी भागात राहतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi
भारतामधील १७.१४ कोटी मुसलमानांची लोकसंख्या ही (इंडोनेशिया व पाकिस्तान नंतर) जगातील तिसरी सर्वात मोठी मुस्लिम लोकसंख्या आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi टप्पा I हा उच्च जन्मदर, मृत्यू दर आणि लोकसंख्या वाढीचा कमी दर द्वारे वैशिष्ट्यीकृत आहे. लोकसंख्या संक्रमणाचा पहिला टप्पा उच्च जन्म दर आणि उच्च मृत्यू दर द्वारे दर्शविले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi भारताची लोकसंख्या सुमारे 1 अब्ज 34 कोटी एवढी आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi एका विशिष्ट क्षेत्रफळात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या म्हणजे लोकसंख्येची घनता होय. सहसा घनता "प्रती वर्ग किमी" मध्ये मोजली जाते. उदा. भारताच्या लोकसंख्येची घनता १२३ प्रती वर्ग किमी आहे, म्हणजेच भारताच्या १ वर्ग किमी भागात सरासरी १२३ व्यक्ती राहतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi लोकसंख्येचे घनता
सन २०११ च्या जनगणनेनुसार,महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता ३६५ प्रति चौरस किमी इतकी झाली आहे.
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi देशात केरळ या राज्यामागोमाग सर्वाधिक साक्षरता महाराष्ट्रामध्ये आहे. तिचे प्रमाण ७७.२७ टक्के इतके आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi