भारताच्या राजधानीचे नाव काय?
नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे.
नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे.
भारतामध्ये सद्यस्थितीला 28 घटक राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश आहेत. भारतातील 28 घटक राज्य व त्यांच्या राजधान्या पुढील तक्त्यामध्ये दिलेल्या आहेत. State and Their Capital सोबत या घटक राज्यांची निर्मिती कधी झाली याची तारीख सुद्धा देण्यात आलेली आहे.
क्रमांक राज्य राजधानी स्थापना
१ आंध्र प्रदेश अमरावती १ ऑक्टो. १९५३
2 आसाम गुवाहाटी १ नोव्हें. १९५६
3 बिहार पाटणा १ नोव्हें.
राज्यातले राजधानी नंतरचे महत्त्वाचे शहर. उदा: महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे.
पूर्ण वाचा →ती लक्षद्वीप बेटे आणि अंदमान आणि निकोबार बेटे आहेत. लक्षद्वीप बेटे पश्चिमेला मलबार किनार्याजवळ आहेत.
पूर्ण वाचा →या मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर होते. त्यांनी १९३७ ते ऑक्टोबर १९३९ पर्यंत कारभार पहिला. त्यानंतर सुमारे ७ वर्ष गव्हर्नरचे शासन होते.
पूर्ण वाचा →इंग्रजांनी जिंकलेल्या मराठी मुलखावर एल्फिन्स्टनची प्रथम दक्षिणेचा आयुक्त म्हणून नेमणूक झाली. पुढे त्याचे प्रशासकीय कौशल्य पाहून त्यास १८१९ मध्ये मुंबई प्रांताचा गव्हर्नर नेमण्यात आले.
पूर्ण वाचा →पृथ्वीच्या गोलावरील उत्तर व दक्षिण ध्रुवांपासून मधून निघणाऱ्या व विषुववृत्ताला काटकोनात छेदणाऱ्या काल्पनिक वर्तुळरेषांना रेखावृत्ते म्हणतात. रेखावृत्तावरील प्रत्येक स्थानाच्या रेखांशाचा आकडा समान असला तरी प्रत्येक रेखावृत्ताचा अर्धा भाग हा पूर्व रेखावृत्त व दुसरा भाग पश्चिम रेखावृत्त म्हणून ओळखला जातो.
पूर्ण वाचा →पृथ्वीवरील समान अक्षांश असणाऱ्या सर्व ठिकाणांना जोडणाऱ्या पूर्व-पश्चिम काल्पनिक रेषेस अक्षवृत्त असे म्हणतात. एखाद्या ठिकाणाचे त्याच्या अक्षवृत्तावरील स्थान त्याच्या रेखांशाने दर्शविले जाते. ह्या आकृतीत रेखांशांच्या रेषा वक्र आणि उभ्या भासत असल्या तरी प्रत्यक्षात त्या अर्धवर्तुळे आहेत.
पूर्ण वाचा →भारतामध्ये एकूण २०२१ मध्ये ७५२ जिल्हे आहेत.
पूर्ण वाचा →३१,३२,१४३
पूर्ण वाचा →