पावसाचे पाणी हे शुद्ध आणि इतर अनेक प्रदूषक आणि मानवनिर्मित दूषित घटकांपासून मुक्त असते. शुद्ध असल्या कारणाने ते जमिनीतील आणि वनस्पतींमधील मीठ वाहून नेऊ शकते आणि त्यामुळे खूप महत्वाचे आणि फायदेशीर ठरते. जर आपल्याकडे बोअरवेल असेल, तर भूगर्भातील पाण्यासाठी किती खोल जावे लागते हे आपणास ठाऊक असेलच.