तर भारताची लोकसंख्या तब्बल १३८ कोटी इतकी आहे, तसेच चीनची लोकसंख्या १४४ कोटी आहे. म्हणजेच संपूर्ण जगाची ३६% लोकसंख्या या २ देशात सामावलेली आहे. तसेच फक्त भारताचा विचार केला तर जगाची १७.६०% लोकसंख्या भारतात सामावलेली आहे.