हा शेतीच्या जागतिकीकरणाचा झालेला फायदा मात्र निश्चितच आहे. तांदळाच्या निर्यातीत झालेली वाढ हीदेखील प्रामुख्याने बासमती व्यतिरिक्त तांदळाच्या निर्यातीतील अडथळे दूर केल्यामुळे झालेली वाढ आहे. म्हणजे हा जागतिकीकरणाचा शेतकऱ्यांना झालेला लाभ निश्चितच आहे.
जागतिकीकरणाचे काही कृषी परिणाम येथे आहेत: उच्च आर्थिक परतावा . ग्रामीण समाजव्यवस्थेचे परिवर्तन. नैसर्गिक संसाधने काढणे.