महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळीचे संस्थापक कोण होते?
✅ Updated recently
महाराष्ट्राच्या पातळीवर महानुभाव पंथीय, संत ज्ञानेश्वर आणि वारकरीपंथीय संत. या तीन गटांचे कार्य महत्त्वाचे आहे. ब्राम्हण संताचे कार्य ब्राम्हणेतर चळवळ सहसा नाकारताना आढळते. ब्राम्हणेतरांच्या उद्धारासाठीचा खरा सकारामक आणि लक्षणीय प्रयत्न महात्मा फुले, राजर्षी शाहू, आंबेडकर आणि तमिळ नेते यांच्यापासूनच सुरू झाला .