मृत्युपत्र किती वेळा करावे यावर काहीही कायदेशीर बंधन नाही. अशा वेळी कायद्यानुसार त्या व्यक्तीने मृत्यूपूर्वी केलेले शेवटचे मृत्युपत्र ग्राह्य धरले जाते. जर मृत्यूपत्र लिहिणाऱ्या व्यक्तीचे लग्न झाले तर ते मृत्यूपत्र आपोआप रद्द होते