महाराजांनी 1674 मध्ये पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा पाया घातला. त्यासाठी महाराजांना मुघल साम्राज्याचा राजा औरंगजेबाशी लढावे लागले. एवढेच नाही तर विजापूरला आदिलशहा आणि इंग्रजांशीही लढावे लागले. 1674 मध्ये रायगड येथे महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले