एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात त्यांचे 52 किल्ले होते. पुण्यात 30 डोंगरी व 2 भुईकोट असे 32 किल्ले होते. ज्या रस्त्याने शत्रू येण्याची शक्‍यता होती त्या मार्गात जास्त किल्ले बांधले गेले. स्वराज्य अजिंक्‍य रहावे म्हणून त्यांनी किल्ल्यांची रिंगणे तयार केली.