15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून निघून गेले होते. Share: 15 ऑगस्ट इतिहास: इंग्रजांच्या प्रदीर्घ गुलामगिरीनंतर, भारताने अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी (स्वातंत्र्यदिन) मोकळ्या हवेत श्वास घेतला आणि मुक्त पहाटेचा सूर्य पाहिला.