कॅटेगरी: बैंकिंग
१९ जुलै १९६९ रोजी राष्ट्रपतींच्या वटहुकूमाद्वारे ५० कोटी रु. पेक्षा अधिक ठेवी असणा-या १४ मोठ्या व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. बँक व्यावसायिकांना या वटहुकूमाला न्यायालयात आव्हान देवून तो घटना बाह्य ठरविला.
१४ फेब्रुवारी १९७० ला नवा वटहुकूम काढण्यात आला. ३१ मार्च १९७० ला त्याचे कायद्यात रुपांतर करण्यात येवून पुर्वलक्षी म्हणजेच १९
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi
भारतीय मध्यवर्ती बँकेने क्रेडिट कार्ड योजना कधी सुरू केली?
ही योजना मुळात १९९८ मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदराने कर्ज मिळण्याची तरतूद आहे.
शेतक-यांना बियाणे, खते, कीटक नाशके इत्यादींसारख्या कच्चा माल खरेदी करता यावा आणि त्यांच्या उत्पादना संबंधीच्या गरजांसाठी रोख रक्कम काढता येण्यास शेतक-यांनी वापरण्यासाठी त्यांच्या धारणांच्या
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi
बँकांचे राष्ट्रीयीकरण / Nationalization of Banks
एखाद्या बँकेची अथवा काही बँकांची मालकी जेव्हा सरकार स्वतःकडे घेते व त्या बँकेचे किंवा बँकांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सरकारकडे येते त्यास राष्ट्रीयीकरण म्हणतात.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण १ जानेवारी १९४९ रोजी करण्यात आले.
१जुलै १९५५ रोजी इंपिरियल बँकेचे राष्ट्रीयीकरण करुन स्टेट बँक ऑफ इंडिया ची (SBI) ची
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi
प्रदायी बँक म्हणजे काय?
प्रदायी बँक म्हणजे काय काही वेळेला ची कृती आमच्या व्यक्तीचा चेक कमी जास्त रक्कम दिली जाते आणि ते चुकीच व्यक्तीला रक्कम दिली जाते आणि जर त्या चेक मध्ये काही अफरातफर झाली असेल तर तिथे प्रदायी बँक काम करत असते त्या ठिकाणी प्रदायी बँकेला ती रक्कम परत
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 60 views🌐 marathi
भारतातील पहिली सहकारी बँक –
गुजरातमधील वडोदरा शहरात स्थित Anonyya Co-operative Bank Limited (ACBL) ही भारतातील पहिली सहकारी बँक आहे.
ग्रामीण भागात कृषी, व्यापार, वाणिज्य, उद्योग आणि इतर उत्पादक कामांचा विकास करणे, छोटे आणि सीमांत शेतकरी, शेत मजूर, कारागीर आणि छोटे उद्योजक यांना पत पुरवठा आणि इतर बँकिंग सुविधा पुरविणे व तद
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi
प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना कधी झाली?
26 सप्टेंबर 1975 रोजी प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्याच्या वटहुकुमावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली. ⚜ 2 ऑक्टोबर 1975 रोजी भारतात पाच ठिकाणी ग्रामीण बँका सुरू झाल्या. ⚜ प्रादेशिक ग्रामीण बँकांचा कायदा 1976 मध्ये संमत झाला.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi
प्रादेशिक ग्रामीण बँकांचा कायदा 1976 मध्ये संमत झाला.भांडवल उभारणीत वाटा : केंद्र : 50% ; संबंधित राज्य सरकार : 15% ; पुरस्कृत व्यापारी बँक : 35%.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi
भारतीय बँकांद्वारे ऑफर केलेले विविध प्रकारचे बँक खाते आहेत – बचत खाते, चालू खाते, आवर्ती ठेव खाते, मुदत ठेव खाते, डीमॅट खाते आणि एनआरआय खाते.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi
तारण, वाहन कर्ज, व्यवसाय कर्ज आणि वैयक्तिक कर्ज यांसारखी कर्जे देऊन आणि त्यावर व्याज मिळवून
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi
15 एप्रिल 1980 रोजी सहा भारतीय बँकांचे राष्ट्रीयकरण झाले. राष्ट्रीयीकरण म्हणजे एखाद्या उपक्रमाची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी हातातून राज्यांकडे हस्तांतरित करणे. 1969 मध्ये काढलेल्या अध्यादेशाद्वारे भारतात बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. भारतातील बँकांचे राष्ट्रीयीकरण करणाऱ्या इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi