कॅटेगरी: बैंकिंग

बँक विलीनीकरणाचा फायदा काय असा प्रश्न आहे? open

विलीनीकरणानंतर निर्माण होणारी बँक ही महाकाय असेल, त्यामुळे जागतिक स्पर्धेत त्या आत्मविश्वासाने उभ्या राहातील व उद्योग विश्वाच्या बलाढ्य आर्थिक गरजा पूर्ण करण्याची क्षमताही त्यांच्यात निर्माण होईल. विलीनीकरणाचे हे पर्व संपले असे जरी म्हणता येत नसले, तरी ते बऱ्याच अंशी पूर्ण झाले आहे असे म्हणता येईल.

पूर्ण वाचा →

स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे आहे? open

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण १ जानेवारी १९४९ रोजी करण्यात आले. १जुलै १९५५ रोजी इंपिरियल बँकेचे राष्ट्रीयीकरण करुन स्टेट बँक ऑफ इंडिया ची (SBI) ची निर्मिती करण्यात आली. १९ जुलै १९६९ रोजी राष्ट्रपतींच्या वटहुकूमाद्वारे ५० कोटी रु. पेक्षा अधिक ठेवी असणा-या १४ मोठ्या व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले

पूर्ण वाचा →

बँक विलीनीकरण म्हणजे काय? open

प्रस्तावित विलीनीकरणामुळे बँकेचे असुरक्षित कर्जांचे प्रमाण कमी होईल. एक्सपोजर जास्त नसताना अधिक उत्पन्नामुळे बँक आपले क्रेडिट कार्ड आणि वैयक्तिक कर्जे आक्रमक पद्धतीने वाढवत होती. विलीन झालेली संस्था केवळ असुरक्षित कर्ज एक्सपोजरच कमी करणार नाही, तर अधिक कर्जे अंडरराइट करण्याची क्षमताही प्रदान करेल.

पूर्ण वाचा →

1969 साली किती व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले? locked

१९ जुलै १९६९ रोजी राष्ट्रपतींच्या वटहुकूमाद्वारे ५० कोटी रु. पेक्षा अधिक ठेवी असणा-या १४ मोठ्या व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. बँक व्यावसायिकांना या वटहुकूमाला न्यायालयात आव्हान देवून तो घटना बाह्य ठरविला.

१४ फेब्रुवारी १९७० ला नवा वटहुकूम काढण्यात आला. ३१ मार्च १९७० ला त्याचे कायद्यात रुपांतर करण्यात येवून पुर्वलक्षी म्हणजेच १९

पूर्ण वाचा →

1980 मध्ये किती बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले? locked

१५ एप्रिल १९८० रोजी ज्या बँकांच्या ठेवी २०० कोटी रु. पेक्षा अधिक होत्या अशा ६बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. त्या बँका पुढीलप्रमाणे –

१) आंध्र बँक
२) विजया बँक
३) कॉर्पोरेशन बँक
४) ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
५)पंजाब ऍन्ड सिंध बँक
६) न्यु बँक ऑफ इंडिया


एकुण राष्ट्रीयीकृत बँका –

SBI व तिच्या सहा उपबँक – ७
१९९६ ला राष्ट्रीयीकरण

पूर्ण वाचा →

रिझर्व बँकेचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आली? locked

रिझर्व बँकेचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आली?
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, १ जानेवारी १९४९ रोजी भारतीय रिझर्व बँकचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

पूर्ण वाचा →

रिझर्व बँकेच्या स्थापनेचा व राष्ट्रीय करण्याचा कायदा कधी संमत करण्यात आला? locked

रिझर्व बँकेच्या स्थापनेचा व राष्ट्रीय करण्याचा कायदा कधी संमत करण्यात आला?
१ एप्रिल इ. स. १९३५ रोजी भारतीय रिर्झव्ह बँकेची स्थापना भारतीय रिझर्व बँक कायदा १९३४ नुसार झाली.

प्रमुख उद्देश :

भारतीय रिझर्व बँकेचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे आहेत:

भारतीय चलनी नोटांची छपाई गरजेनुसार करणे.
भारताची गंगाजळी

पूर्ण वाचा →