बँक व्यवसायावर कोण नियंत्रण ठेवते?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पैशांचा पुरवठा आणि बँक क्रेडिट नियंत्रित करते.
पूर्ण वाचा →रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पैशांचा पुरवठा आणि बँक क्रेडिट नियंत्रित करते.
पूर्ण वाचा →विलीनीकरणानंतर निर्माण होणारी बँक ही महाकाय असेल, त्यामुळे जागतिक स्पर्धेत त्या आत्मविश्वासाने उभ्या राहातील व उद्योग विश्वाच्या बलाढ्य आर्थिक गरजा पूर्ण करण्याची क्षमताही त्यांच्यात निर्माण होईल. विलीनीकरणाचे हे पर्व संपले असे जरी म्हणता येत नसले, तरी ते बऱ्याच अंशी पूर्ण झाले आहे असे म्हणता येईल.
पूर्ण वाचा →1969 मध्ये, भारत सरकारने 14 मोठ्या खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले; बँक ऑफ इंडिया म्हणून मोठ्या बँकांपैकी एक.
पूर्ण वाचा →भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदी दिनेश कुमार खारा यांची निवड करण्यात आली आहे
पूर्ण वाचा →रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण १ जानेवारी १९४९ रोजी करण्यात आले. १जुलै १९५५ रोजी इंपिरियल बँकेचे राष्ट्रीयीकरण करुन स्टेट बँक ऑफ इंडिया ची (SBI) ची निर्मिती करण्यात आली. १९ जुलै १९६९ रोजी राष्ट्रपतींच्या वटहुकूमाद्वारे ५० कोटी रु. पेक्षा अधिक ठेवी असणा-या १४ मोठ्या व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले
पूर्ण वाचा →प्रस्तावित विलीनीकरणामुळे बँकेचे असुरक्षित कर्जांचे प्रमाण कमी होईल. एक्सपोजर जास्त नसताना अधिक उत्पन्नामुळे बँक आपले क्रेडिट कार्ड आणि वैयक्तिक कर्जे आक्रमक पद्धतीने वाढवत होती. विलीन झालेली संस्था केवळ असुरक्षित कर्ज एक्सपोजरच कमी करणार नाही, तर अधिक कर्जे अंडरराइट करण्याची क्षमताही प्रदान करेल.
पूर्ण वाचा →१९ जुलै १९६९ रोजी राष्ट्रपतींच्या वटहुकूमाद्वारे ५० कोटी रु. पेक्षा अधिक ठेवी असणा-या १४ मोठ्या व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. बँक व्यावसायिकांना या वटहुकूमाला न्यायालयात आव्हान देवून तो घटना बाह्य ठरविला.
१४ फेब्रुवारी १९७० ला नवा वटहुकूम काढण्यात आला. ३१ मार्च १९७० ला त्याचे कायद्यात रुपांतर करण्यात येवून पुर्वलक्षी म्हणजेच १९
१५ एप्रिल १९८० रोजी ज्या बँकांच्या ठेवी २०० कोटी रु. पेक्षा अधिक होत्या अशा ६बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. त्या बँका पुढीलप्रमाणे –
१) आंध्र बँक
२) विजया बँक
३) कॉर्पोरेशन बँक
४) ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
५)पंजाब ऍन्ड सिंध बँक
६) न्यु बँक ऑफ इंडिया
एकुण राष्ट्रीयीकृत बँका –
SBI व तिच्या सहा उपबँक – ७
१९९६ ला राष्ट्रीयीकरण
रिझर्व बँकेचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आली?
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, १ जानेवारी १९४९ रोजी भारतीय रिझर्व बँकचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
रिझर्व बँकेच्या स्थापनेचा व राष्ट्रीय करण्याचा कायदा कधी संमत करण्यात आला?
१ एप्रिल इ. स. १९३५ रोजी भारतीय रिर्झव्ह बँकेची स्थापना भारतीय रिझर्व बँक कायदा १९३४ नुसार झाली.
प्रमुख उद्देश :
भारतीय रिझर्व बँकेचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे आहेत:
भारतीय चलनी नोटांची छपाई गरजेनुसार करणे.
भारताची गंगाजळी