कॅटेगरी: बैंकिंग
बँकांचे राष्ट्रीयीकरण म्हणजे काय?
एखाद्या बँकेची अथवा काही बँकांची मालकी जेव्हा सरकार स्वतःकडे घेते व त्या बँकेचे किंवा बँकांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सरकारकडे येते त्यास राष्ट्रीयीकरण म्हणतात.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण १ जानेवारी १९४९ रोजी करण्यात आले.
१जुलै १९५५ रोजी इंपिरियल बँकेचे राष्ट्रीयीकरण करुन स्टेट बँक ऑफ इंडिया ची (SBI) ची निर्मिती
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi
बँकांचे राष्ट्रीयीकरण म्हणजे काय?
एखाद्या बँकेची अथवा काही बँकांची मालकी जेव्हा सरकार स्वतःकडे घेते व त्या बँकेचे किंवा बँकांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सरकारकडे येते त्यास राष्ट्रीयीकरण म्हणतात.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण १ जानेवारी १९४९ रोजी करण्यात आले.
१जुलै १९५५ रोजी इंपिरियल बँकेचे राष्ट्रीयीकरण करुन स्टेट बँक ऑफ इंडिया ची (SBI) ची निर्मिती
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi
बँकांचे राष्ट्रीयीकरण :
19 जुलै 1969 या साली 14 बंकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ते खालील प्रमाणे
१. बँक ऑफ इंडिया
२) युनियन बँक ऑफ इंडिया
३)बँक ऑफ बडोदा
४)बँक ऑफ महाराष्ट्र
५)पंजाब नॅशनल बँक
६)इंडियन बँक
७)इंडियन ओवरसिज बँक
८)सेंट्रल बँक ऑफ इंडिया
९) कॅनरा बँक
१०)सिंडिकेट बँक
११) युनायटेड कमर्शिअल बँक
१२)अलाहाबाद बँक
१३)युनायटेड बँक ऑफ इंडिया
१४)देना बँक.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi
भारतीय रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर कोण आहेत?
सर ओस्बॉर्न स्मिथ रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर आहेत.
भारतीय रिझर्व बँक ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी, मध्यवर्ती बँक आणि नियामक संस्था आहे.सर्वप्रथम १७७१ मध्ये भारतासाठी मध्यवर्ती बँकेची संकल्पना वॉरन हेस्टिंग्जने मांडली होती ,१९२६ च्या यंग हिल्टन आयोगाच्या शिफारशीवरून तसेच गोलमेज परिषदेच्या
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi
कृषी पतविभाग ,ग्रामीण नियोजन आणि पतकक्ष व कृषी पुनर्वित्त व विकास महामंडळ यांच्या एकत्रीकरणातुन १२ जुलै १९८२ मध्ये भारतात नाबार्ड या शिखर बँकेची स्थापना करण्यात आली .पूर्वी शेतकी व ग्रामीण पतपुरवठ्यासंबंधीची जी कामे भारतीय रिझर्व बँक करीत असे ती सर्व कामे नाबार्डकडे सोपविण्यात आली. ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi
रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ही भारतातील मध्यवर्ती बँक आहे. मध्यवर्ती बँक ही देशाची सर्वोच्च वित्तीय संस्था असून देशाचे मौद्रिक, द्रव्य विषयक धोरण तिच्यामार्फत राबवले जाते. देशातील बँक व्यवस्थेला, चलन व्यवस्थेला व अर्थव्यवस्थेला स्थिरता प्राप्त करून देण्याचे कार्य मध्यवर्ती बँक करत असते. 1656 – 57 मध्ये स्वीडनमध्ये स्थापन
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 72 views🌐 marathi
रिझर्व बँक ऑफ इंडिया ही भारतीय रुपयाच्या जारी आणि पुरवठ्यासाठी आणि भारतीय बँकिंग प्रणालीचे नियमन यासाठी जबाबदार आहे. हे देशाच्या मुख्य पेमेंट सिस्टमचे व्यवस्थापन देखील करते आणि त्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी कार्य करते.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi
भारतात सर्व प्रथम राष्ट्रीयीकृत बँक भारतीय स्टेट बँक होती. यानंतर राष्ट्रीयीकरण १९५५ मध्ये केले होते. मग त्यानंतर १९५८ साली एसबीआयच्या सहयोगी बँकांचेही राष्ट्रीयीकरण केले. १९६९ साली इंदिरा गांधींनी सर्वात मोठ्या प्रमाणात बँकांचे राष्ट्रीयीकरण केले गेले.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi
भारतातील वाणिज्य बँकांना बँकेचे कार्य करण्याचा परवाना कोण देते?
भारतातील वाणिज्य बँकांना बँकेचे कार्य करण्याचा परवाना भारतीय रिझर्व बँक देते.
प्रमुख उद्देश :
भारतीय रिझर्व बँकेचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे आहेत:
भारतीय चलनी नोटांची छपाई गरजेनुसार करणे.
भारताची गंगाजळी राखणे.
भारताची आर्थिक स्थिती राखणे.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi
श्री शक्तिकांत दास हे RBI चे सध्याचे गव्हर्नर आहेत.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi