कॅटेगरी: शिक्षात्मक

रयत शिक्षण संस्थेचा विस्तार महाराष्ट्रातील किती जिल्ह्यामध्ये झाला आहे? locked

“स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद” हे त्यांनी स्थापन केलेल्या 'रयत शिक्षण संस्थेचे' बोधवाक्य होते.

कर्मवीर भाऊराव पाटील (जन्म : कुंभोज-कोल्हापूर, २२ सप्टेंबर १८८७ : निधन : ९ मे १९५९) यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेची महाराष्ट्रात २०१७ साली. ४१ महाविद्यालये, ४३९ हायस्कुले, कॉलेजच्या मुलांसाठी २७ वसती गृहे, १६० उच्च माध्यमिक विद्यालये, १७

पूर्ण वाचा →

रयत शिक्षण संस्थेचे ब्रीद वाक्य काय आहे? locked

रयत शिक्षण संस्थेचे ब्रीद वाक्य काय आहे?

“स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद” हे त्यांनी स्थापन केलेल्या 'रयत शिक्षण संस्थेचे' बोधवाक्य होते.

कर्मवीर भाऊराव पाटील (जन्म : कुंभोज-कोल्हापूर, २२ सप्टेंबर १८८७ : निधन : ९ मे १९५९) यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेची महाराष्ट्रात २०१७ साली. ४१ महाविद्यालये, ४३९ हायस्कुले, कॉलेजच्या मुलांसाठी २७

पूर्ण वाचा →

ज्ञान प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण होते? locked

ज्ञान प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण होते?
प्रौढांच्या शिक्षणासाठी दादाभाई नौरोजीनी ‘ज्ञान प्रसारक मंडळी’ स्थापन केली.

185२ मध्ये दादाभाईंनी भारतीय राजकारणात प्रवेश केला. 1853 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या लीज नूतनीकरणाला त्यांनी कडाडून विरोध केला. यासंदर्भात दादाभाईंनी ब्रिटिश सरकारला निवेदनही पाठवले होते. परंतु ब्रिटिश सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष करून भाडेपट्ट्याचे

पूर्ण वाचा →

राज्यात शिक्षण कायदा कधी अंमलात आला? open

1 एप्रिल 2010 रोजी हा कायदा भारतात अस्तित्वात आला आणि शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत असत्याचे मान्य करणा-या 135 देशांच्या यादीत भारताला स्थान लाभले.

पूर्ण वाचा →

एमपीएससी परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? open

MPSC शैक्षणिक पात्रता
एमपीएससी परीक्षेच्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवाराला लिहिणे आणि बोलणे या दोन्हीसाठी मराठी भाषा अस्खलित असणे आवश्यक आहे.

पूर्ण वाचा →

भौतिक साधने म्हणजे काय इयत्ता सातवी? open

वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची “भौतिक साधने” असे म्हणतात. (उदा. किल्ले, ताम्रपट, नाणी, शिलालेख, लेणी, इमारती, स्मारके इत्यादीचा समावेश होतो.)

पूर्ण वाचा →

इयत्ता पाचवी उत्क्रांती म्हणजे काय? open

उत्क्रांती म्हणजे निसर्गानुसार सजीवांमध्ये होणारे आणि खूपच हळूहळू अंगिकारले जाणारे बदल होय. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून होत आलेले हे बदल सजीवांच्या उदयास अनुकूल होते. चार्लस डार्विन हे उत्क्रांती सिद्धांताचे जनक मानले जातात.

पूर्ण वाचा →