कॅटेगरी: शिक्षात्मक

शैक्षणिक गुणवत्ता म्हणजे काय? open

गुणवत्ता ही व्यक्तिनिहाय व कला कौशल्यनिहाय असते. आपल्या पाल्याने सर्वच विषयांत आणि सर्व प्रकारे गुणवान व्हावे, ही अपेक्षा पालकांनी ठेवणे चुकीचे आहे. प्रत्येक मुलाची विविध जीवनकौशल्य संदर्भातील गती, मती व आवड वेगवेगळीच असू शकते, हे पालकांनी समजून घेणे आवश्यक आहे. आनंददायी शिक्षण या संकल्पनेतील प्रमुख अडथळा पालकच असतात.

पूर्ण वाचा →

शिक्षण महत्त्वाचे का आहे? open

शिक्षण आपल्या सर्वांच्या उज्वल भविष्यासाठी अत्यावश्यक आहे. शिक्षण या यंत्राचा उपयोग करून आपण आयुष्यात खूप काही मिळवू शकतो. शिक्षणाचा स्तर लोकांचा सामाजिक आणि कौटुंबिक आदर वाढतो व स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यात मदत करतो. शिक्षणाचा कालावधी प्रत्येकासाठी सामाजिक आणि व्यक्तिगत रुपाने महत्त्वपूर्ण वेळ असतो.

पूर्ण वाचा →

शिक्षण का व कशासाठी निबंध? open

शिक्षण हा सर्व मनुष्यांचा पहिला आणि सर्वात महत्वाचा हक्क आहे. आपण शिक्षणाशिवाय अपूर्ण आहोत आणि आपले जीवन व्यर्थ आहे. शिक्षण आपल्या जीवनात एक ध्येय ठेवण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते. हे आपले ज्ञान, कौशल्य, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व सुधारते.

पूर्ण वाचा →

उपभोक्ता शिक्षण म्हणजे काय? open

अर्थात, ते केवळ तंत्र म्हणून न स्वीकारता, निसर्ग-मानव-समाज या त्रिमितीच्या एकात्मतेत उन्नत केले पाहिजे. विशेषतः भोग-उपभोगवादी बाजारी गर्तेतून बाहेर पडून जीवनाचे मांगल्य जोपासण्यासाठी त्याचा जाणीवपूर्वक वापर-विनियोग केला तरच या सापळ्यातून सुटका होऊ शकेल.

पूर्ण वाचा →

शिक्षण हक्क अधिनियम 2009 यात एकूण किती कलम आहेत? locked

शिक्षण हक्क अधिनियम 2009 यात एकूण किती कलम आहेत?

हा बाल शिक्षण हक्क कायदा किंवा शिक्षणाच्या अधिकारांचा कायदा (आरटीई) ४ ऑगस्ट २००९ रोजी अधिनियमित केला गेला आणि भारतीय संविधानाच्या कलम २१ अ अंतर्गत १ एप्रिल २०१० पासून लागू करण्यात आला. हा कायदा १३५ देशांमध्ये लागू असून यांत भारताचा समावेश आहे.

पूर्ण वाचा →

आनंददायी शिक्षण म्हणजे काय? locked

आनंददायी शिक्षण :

आनंददायी शिक्षण मुळातच प्राथमिक स्तरावरील बालकांना आनंदी राहणे ,खेळणे ,
बागडणे अनेक प्रकारच्या गमतीजमती फार आवडत असतात .
त्यांना जर या प्रकारचे वातावरण शाळेत अथवा वर्गात मिळाले
नाही तर वर्गात स्थिर बसू शकत नाही.

त्याना कंटाळवाणे होतो तर 
त्यांचे मन वर्गात रमत नाही ,विद्यार्थ्यांना आपणाला दिवसभर
शाळेत वर्गात ठेवायचे असते,त्यामुळे मुल टिकेल व

पूर्ण वाचा →

शिक्षणाने भारतीय लोकशाही बळकट होते असे कोण म्हणाले? locked

लोकशाही शिक्षणाचा विचार नवीन नाही. शंभर वर्षांपूर्वी विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ जॉन ड्युईंनी तो मांडला. अनेकांनी त्यात भर घातली. कित्येकांनी त्यावर प्रयोग केले.

पूर्ण वाचा →

शिक्षण खात्याची स्थापना कधी झाली? locked

१८५५-५६ साली मुंबई, मद्रास व बंगाल प्रांतांत शिक्षणखाते स्थापन झाले आणि १८५७ साली मुंबई, मद्रास व कलकत्ता येथे विद्यापीठे स्थापन झाली. इ. स. १८५४ ते १९०२ हा कालखंड एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो, कारण १९०२ साली लॉर्ड कर्झनने नवे शिक्षणविषयक धोरण मांडले.

पूर्ण वाचा →

शिक्षण शास्त्राचे जनक कोण होते? locked

शिक्षण शास्त्राचे जनक कोण होते?

शास्त्रातील संशोधन आणि शिक्षण यांचा विकास विसाव्या शतकाच्या मध्यास झाला. प्रारंभी शैक्षणिक समाजशास्त्र ही संज्ञा वापरत आता शिक्षणाचे समाजशास्त्र ही संज्ञा रूढ झाली आहे. ⇨एमील द्यूरकेम यास शिक्षणाच्या समाजशास्त्राचा जनक मानतात.

शिक्षणाच्या समाजशास्त्रातील संशोधन :

या विषयातील संशोधन सूक्ष्म आणि स्थूल अशा दोन पातळ्यांवर चालते. सूक्ष्म

पूर्ण वाचा →

भारतीय शिक्षण आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? locked

शैक्षणिक आयोग, भारतातील : भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात तसेच स्वातंत्र्यानंतरही शैक्षणिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी व शिक्षणव्यवस्थेसंबंधी शिफारशी करण्यासाठी अनेक समित्या व आयोग नेमले गेले. त्या आयोगांपैकी भारतीय शिक्षण आयोग (१८८२), भारतीय विदयापीठ आयोग (१९०२), कलकत्ता विदयापीठ आयोग (१९१७),विदयापीठ शिक्षण आयोग (१९४८), मुदलियार आयोग (१९५२), भारतीय शिक्षण आयोग (१९६४-६६) आणि राष्ट्रीय

पूर्ण वाचा →