कॅटेगरी: वैश्विक
शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किल्ले रायगडला जागतिक वारसास्थळाचा दर्जा का नाही मिळू शकत, असाही प्रश्न सातत्याने विचारला जातो. राजस्थानच्या किल्ल्यांप्रमाणे हा दर्जा शिवकिल्ल्यांना का नाही, हा प्रश्न कायम आहे.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi
रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi
नागपूर ही महाराष्ट्र राज्याची हिवाळी राजधानी आहे , वेगाने वाढणारे महानगर आणि मुंबई आणि पुण्यानंतर महाराष्ट्रातील तिसरे मोठे शहर आहे. 46,53,570 (2011) लोकसंख्येसह नागपूर महानगर क्षेत्र हे भारतातील 13 व्या क्रमांकाचे शहरी समूह आहे.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi
१३ फेब्रुवारी १९३१ रोजी दिल्लीला अविभाजित भारताची राजधानी बनण्याचा मान मिळाला. मात्र त्यासाठी दिल्लीला २० वर्षे वाट पाहावी लागली होती. पाचवे किंग जॉर्ज यांनी १२ डिसेंबर, १९११ ला 'नवी दिल्ली दरबार' या शाही समारंभामध्ये ''आता कलकत्ता ऐवजी दिल्ली ही देशाची राजधानी असेल'', अशी घोषणा केली होती.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi
या राज्याची राजधानी गांधीनगर आहे. गांधीनगर हे राज्याचे प्रमुख व्यापारी केंद्र अहमदाबाद जवळ आहे. गुजरातचे क्षेत्रफळ 1,96,024 किमी आहे.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi
. कॅनबेरा ऑस्ट्रेलियाची राजधानी मेलबर्न आणि सिडनी दरम्यान आहे.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi
तिरुअनंतपुरम हे त्रिवेंद्रम म्हणूनही ओळखले जाते, ही भारताच्या केरळ राज्याची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi
विजयवाडा हे भारत देशाच्या आंध्र प्रदेश राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (विशाखापट्टणम खालोखाल) व कृष्णा जिल्ह्याचे मुख्यालय आहे.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi
हैदराबाद ही संयुक्त आंध्र प्रदेश राज्याची नवी राजधानी बनली.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi
मुंबई (1995 पर्यंत अधिकृत नाव बॉम्बे म्हणूनही ओळखले जाते) हे भारताच्या महाराष्ट्र राज्याची उन्हाळी राजधानी आहे
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi