कॅटेगरी: राजनीतिक
भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत?
भारतातील पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू आहेत.
सरोजिनी नायडू (पूर्वाश्रमीच्या चट्टोपाध्याय) (१३ फेब्रुवारी १८७९—२ मार्च १९४९)[१] या एक राजकीय कार्यकर्त्या आणि कवयित्री होत्या. नागरी हक्क, महिला मुक्ती आणि साम्राज्यवाद विरोधी विचारांच्या समर्थक, वसाहतवादी राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात त्या एक महत्त्वाची व्यक्ती होत्या. नायडू यांच्या कवितांमुळे
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 64 views🌐 marathi
देशातील सर्वोच्च अशी नागरी सेवा परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग घेतो. या परीक्षेमधून आयएएस, आयपीएस, आयएफएस असे विविध अधिकारी निवडले जातात. कलेक्टर होण्यासाठी काय करावे याचे उत्तर केंद्रीय नागरी सेवा परीक्षा द्यावी. वरवर पाहता उत्तर सोपे वाटत असले तरी यासाठी आयुष्याची बरीच वर्षे खर्ची घालावी लागतात.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 54 views🌐 marathi
राजेश देशमुख डॉ
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi
ग्रामसेवक (ग्राम विकास अधिकारी) हा राजस्थान, महाराष्ट्रात ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करत असतो.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi
नगर परिषदेची सभासद संख्या कमीत कमी 20 असते.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi
महाराष्ट्रात एकूण २८ महानगरपालिका आहेत.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi
ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi
ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक पंचायत समिती मंजूर करते.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 62 views🌐 marathi
ग्रामसेवक हे आहे.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi
जिल्हा परिषद आहे.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi