केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री कोण आहेत?
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री वीरेंद्र कुमार आहेत
पूर्ण वाचा →केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री वीरेंद्र कुमार आहेत
पूर्ण वाचा →ऑगस्ट कॉम्ट (August Comte) हा समाजशास्त्राचा जनक मानला जातो.
पूर्ण वाचा →फ्रेंच तत्ववेत्ता ऑगस्टे कॉम्टे (१७९८-१८५७) - ज्यांना "समाजशास्त्राचे जनक" म्हटले जाते - समाजाच्या वैज्ञानिक अभ्यासाचा संदर्भ देण्यासाठी 1838 मध्ये प्रथम "समाजशास्त्र" हा शब्द वापरला.
पूर्ण वाचा →भारतामध्ये समाजशास्त्रीय विचार अगदी कौटिलीय अर्थशास्त्रा पासून श्रीधर व्यंकटेश केतकरांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोश गंथांपर्यंत आढळत असले, तरीही समाजशास्त्र हा विषय मुंबई विदयापीठात १९१९ मध्ये स्थापन झाला. मुंबई व कलकत्ता ही सुरूवातीच्या काळात त्यांची प्रमुख केंद्रे राहिली.
पूर्ण वाचा →औद्योगिक क्रांती, फ्रेंच क्रांती आणि प्रबोधन ही मुख्य तीन कारणे होती ज्यांनी समाजशास्त्राच्या उदयास प्रभावित केले किंवा योगदान दिले. 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 19 व्या शतकाच्या सुरुवातीस समाजशास्त्राचा उदय झाला.
पूर्ण वाचा →समाजशास्त्र (Sociology) म्हणजे माणसाचा समाजाशी असलेल्या आंतरसंबंधांचा अभ्यास होय. समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. यात सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा समावेश असतो. समाजाचे मन, मनाचा एकूण कल व समाज पाळत असलेले रीतिरिवाज यांचा शोध या शास्त्रात घेतला जातो.
पूर्ण वाचा →बीएन सील यांच्या सक्रिय स्वारस्यामुळे आणि प्रयत्नांमुळे भारतात समाजशास्त्राची औपचारिक सुरुवात 1917 मध्ये कलकत्ता विद्यापीठात झाली. त्यानंतर राधाकमल मुखर्जी आणि बी.एन.सरकार यांनी विषय हाताळला.
पूर्ण वाचा →भारतीय विचारवंत वरील सर्व विचारवंतांपैकी ऑगस्ट कॉम्त हे समाजशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात.
पूर्ण वाचा →भारतामध्ये समाजशास्त्रीय विचार अगदी कौटिलीय अर्थशास्त्रा पासून श्रीधर व्यंकटेश केतकरांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोश गंथांपर्यंत आढळत असले, तरीही समाजशास्त्र हा विषय मुंबई विदयापीठात १९१९ मध्ये स्थापन झाला. मुंबई व कलकत्ता ही सुरूवातीच्या काळात त्यांची प्रमुख केंद्रे राहिली
पूर्ण वाचा →निश्चित भूप्रदेशावर वास्तव्य करणाऱ्या समाजाला काय म्हणतात?
एकाच गावाखाली येणाऱ्या अशा वस्त्यांना महाराष्ट्रात वाड्या किंवा पाडे म्हणतात.
खेड्यातील लोकांची घरे एकमेकांच्या अगदी निकट आहेत, की एकमेकांपासून अलग किंवा लांब आहेत, यांवरून हे स्वरूप ठरते. जगात दोन्ही प्रकारची गावे आढळतात. भोवताली शेतजमिनी पसरलेल्या आणि मध्ये दाटीवाटीने वसलेली घरे, हे खेडेगावाचे स्वरूप