शिवाजी महाराज की तलवार का?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे एकूण तीन तलवारी होत्या. तुळजा, भवानी आणि जगदंबा... या तिन्ही तलवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापरातील होत्या.
पूर्ण वाचा →छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे एकूण तीन तलवारी होत्या. तुळजा, भवानी आणि जगदंबा... या तिन्ही तलवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापरातील होत्या.
पूर्ण वाचा →कुजुल कॅडफिसस उर्फ कॅडफिसस पहिला
पूर्ण वाचा →कुशाण वंशातील सर्वश्रेष्ठ राजा. हा विम कडफिससनंतर गादीवर आला, पण त्याचा त्या कुशाण राजाशी असलेला संबंध निश्चितपणे माहीत नाही. त्याच्या कारकीर्दीचे आरंभीचे लेख उत्तर प्रदेशात सारनाथ येथे सापडले आहेत.
पूर्ण वाचा →शिवाजी शहाजी भोसले (१९ फेब्रुवारी, १६३० - ३ एप्रिल १६८०), छत्रपती शिवाजी महाराज म्हणून प्रसिद्ध, हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.
पूर्ण वाचा →कनिष्काची राजधानी पुरुषपुर (पेशावर) येथे होती.
पूर्ण वाचा →मथुरा ही कुशाणांची दुसरी राजधानी बनली.
पूर्ण वाचा →पर्यावरण आपला सगळ्यात जवळचा मिञ आहे ज्याच्या शिवाय आपले जीवन अशक्य आहे. पर्यावरण म्हणजे काय तर सजीव सृष्टीला जगण्यासाठी आजुबाजुला असलेल वातावरण होय. पर्यावरण म्हणजे काय हेच बर्याच लोंकाना समजत नाही पर्यावरण म्हणजे तुमच्या आजुबाजुला आसलेली झाडे, डोंगर, पाणी, जंगल,
पूर्ण वाचा →जंगले, नद्या, महासागर आणि माती आपल्याला आपण जे अन्न खातो, जी हवा श्वास घेतो, ज्या पाण्याने आपण आपल्या पिकांना सिंचन करतो ते पुरवतात . आम्ही आमच्या आरोग्य, आनंद आणि समृद्धीसाठी अवलंबून असलेल्या इतर असंख्य वस्तू आणि सेवांसाठी देखील त्यांच्यावर
पूर्ण वाचा →मानवाच्या सामाजिक व आर्थिक विकासाबरोबर पर्यावरणाची गुणवत्ता राखण्याचा प्रयत्न यातून केला जातो. पर्यावरण व्यवस्थापन ही मानव आणि निसर्ग यांच्यात समन्वय साधणारी प्रक्रिया आहे. त्याद्वारे पर्यावरणाचे संतुलन बिघडू न देता व प्रदूषणविरहित पर्यावरण राखून मानवाचे हित साधण्याचा प्रयत्न केला जातो.
पूर्ण वाचा →औद्योगिकरण, शहरीकरण, कारखानदारी, बाहने यांच्यामुळे वायु, जल, ध्वनी व भुमी प्रदुषण वाढते आणि मग पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न करणे, चळवळ सुरू करणे काळाची गरज बनते. आज पर्यावरण रक्षण ही काळाची गरज झाली आहे. पर्यावरणीय संतुलन साधण्याची प्रक्रिया आणि जबाबदारी प्रत्येकाची आहे.
पूर्ण वाचा →