नवीन प्रश्न
दरवर्षी २६ जानेवारी ह्या दिवशी साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. लोकशाही म्हणजे लोकांचे,लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य. थोडक्यात या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालविण्याचा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi आपले सरकार नागरिकांनी निवडले आहे. येथे नागरिक त्यांच्या सरकारी अधिकाऱ्यांना मतदान करतात. हे अधिकारी सरकारमधील नागरिकांच्या कल्पना आणि चिंतांचे प्रतिनिधित्व करतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi लोकशाही : प्रौढ मताधिकाराच्या आधारे, खुल्या व निःपक्षपाती निवडणुकांद्वारा लोकांनी निवणुकांद्वारा लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींद्वारे चालणारे राज्य. लोकशाही हा डिमॉक्रसी या इंग्रजी संज्ञेचा मराठी प्रतिशब्द.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi लोकांनी, लोकांच्या हिताकरिता, लोकांकरवी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi सूर्योदयापासून ते सूर्यास्तादरम्यान तिरंगा फडकविता येतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले आणि २६ जानेवारी १९५० रोजी भारताने राज्यघटना स्वीकारली. या राज्यघटनेनुसार भारत लोकशाही प्रधान देश बनला. भारताला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आल्यामुळे दरवर्षी २६ जानेवारी हा दिवस 'प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा केला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi
प्रजासत्ताक: "एक राज्य ज्यामध्ये सर्वोच्च सत्ता लोक आणि त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी यांच्याकडे असते आणि ज्यात राजाऐवजी निवडून आलेला किंवा नामनिर्देशित अध्यक्ष असतो." लोकशाही: "संपूर्ण लोकसंख्येद्वारे किंवा राज्याच्या सर्व पात्र सदस्यांद्वारे, विशेषत: निवडून आलेल्या प्रतिनिधींद्वारे सरकारची प्रणाली."
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली, म्हणून तो दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 26 जानेवारी 1950ला ती देशात अंमलात आणली गेली, तेव्हापासून आपण आजपर्यंत आपण एक प्रजासत्ताक, सार्वभौम राष्ट्र म्हणून ओळखले जातो. ज्या देशात घटनात्मक
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते. हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi अशाप्रकारे आपण बरोबर म्हणू शकतो की प्रजासत्ताक म्हणजे सरकारचे स्वरूप जेथे राज्याचा प्रमुख हा सम्राट नसून सामान्य जनतेचा प्रतिनिधी असतो. भारतात राष्ट्रपती हे राज्याचे प्रमुख असतात जे अप्रत्यक्षपणे निवडले जातात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi