तीन समुद्र कुठे भेटतात?
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →भारताला एकूण ७५१६.६ किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे त्यात महाराष्ट्र राज्याला ७२० किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे. सगळ्यात जास्त समुद्र किनारा १२१४.७ किमी (२३%) गुजरात या राज्याला लाभला आहे.
पूर्ण वाचा →भारताच्या तीन बाजूस समुद्र आहे व सगळीकडे पाणीच पाणी.
पूर्ण वाचा →तसेच पश्चिमेला अरबी समुद्र , दक्षिणेला हिंदी महासागर आणि अग्नेयेला बंगालचा उपसागर अशा ह्या तीन सागरांमुळे भारतीय किनारपट्टी विकसित झालेली दिसून येते. वरीलपैकी गुजरात या राज्यास सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे (१६००km
पूर्ण वाचा →सहकारी संस्थांचे निबंधक म्हणजे सहकारी संस्था कायद्यांतर्गत नियुक्त केलेली व्यक्ती, आणि त्या कायद्यांतर्गत सहकारी संस्थांच्या निबंधकाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आणि कार्ये पार पाडण्यासाठी सोपविण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा समावेश होतो
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →सहकारी संस्थांची नोंदणी करणे, त्यांना मार्गदर्शन करणे त्यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवून, त्यांच्या कार्यात समन्वय साधण्या करिता राज्य पातळीवर सहकार खात्याकडून नियुक्त केलेला सर्वोच्च अधिकारी म्हणजे सहकार आयुक्त व निबंधक होय.
पूर्ण वाचा →आंबेडकरांच्या भारतीय समाजातील योगदानाला आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या शिकवणी आणि आदर्शांचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी 14 एप्रिल रोजी आंबेडकर जयंती साजरी केली जाते. डॉ आंबेडकर हे सामाजिक न्याय, समानता आणि मानवी हक्कांचे खंबीर पुरस्कर्ते होते आणि त्यांच्या कल्पना जगभरातील लोकांना प्रेरणा
पूर्ण वाचा →चांगल्या माणसाच्या हातात शस्त्र असणे उत्तम. परंतु, वाईट माणसाच्या हातात शस्त्र असणे बरे नाही. शिक्षण घेतलेल्या माणसाच्या अंगी शील व सौजन्य नसेल, तर तो हिंस्र पशूपेक्षाही क्रूर व भीतीप्रद समजण्यात यावा.
पूर्ण वाचा →
आंबेडकरांनी 1927 मध्ये अस्पृश्यतेविरुद्धच्या चळवळीचे नेतृत्व केले. येथे त्यांनी अस्पृश्यतेच्या प्रचारासाठी हिंदू धार्मिक ग्रंथांवर टीका केली . त्यांनी 'अस्पृश्यांना' धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश करण्याची तसेच सार्वजनिक विहिरीतून पाणी काढण्याची परवानगी देण्याचे काम केले