नवीन प्रश्न
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार :
क्रीडा क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार असून आतापर्यंत (२०२०) ३३ खेळाडूंना देण्यात आला आहे. पहिला विजेता – विश्वनाथन् आनंद – (१९९२) – बुद्धीबळ सुरुवात : १९९२ पासून स्वरूप : पदक व रोख रक्कम रु.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi महाराष्ट्र राज्यातील नामवंत सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची योजना सन १९६९-७० पासून आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नांव उज्ज्वल करणारे खेळाडू घडविणा-या क्रीडा मार्गदर्शकांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्याची योजना सन १९८८-८९ पासून शासनाने अंमलात आणली आहे.
पूर्ण वाचा →महाराष्ट्र राज्यातील नामवंत सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची योजना सन १९६९-७० पासून आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नांव उज्ज्वल करणारे खेळाडू घडविणा-या क्रीडा मार्गदर्शकांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्याची योजना सन १९८८-८९ पासून शासनाने अंमलात आणली आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)(पूर्वीचे नाव खडकी ) हे महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे आणि मराठवाडा विभागाचे मुख्यालय आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 48 views🌐 marathi 4 डिसेंबर 1971 रोजी 'ऑपरेशन ट्रायडंट' अंतर्गत भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराची नौदल तळावर हल्ला केला. या ऑपरेशनचे यश लक्षात घेऊन दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi या पदासांठी पात्रतेचे निकष जाहीर करण्यात आले आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्यांकडे इंजिनिअरिंगची डिग्री असली पाहिजे. परदेशी विद्यापीठ/ महाविद्यालय/ संस्थेतील एकूण किंवा समतुल्य CGPA/सिस्टीममध्ये 60% गुणांसह अभियांत्रिकी पदवी असली पाहिजे. तसेच एकूण किंवा समतुल्य CGPA मध्ये किमान 60% गुणांसह अंतिम
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi अॅडमिरल आर. हरी कुमार यांनी मंगळवारी भारतीय नौदलाचे नवे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. यानिमित्ताने देशाला भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi राजेंद्र चोल 1 ला व्यापार्यांकडून प्रचंड कर मिळाला कारण तो परदेशी नौदल तळ आणि बंदरे बांधणारा पहिला होता. उत्तर भारतात मोहीम राबवण्यापेक्षा हा खरोखरच शहाणपणाचा निर्णय होता कारण त्याचे कमी फायदे होतील. यामुळे राजेंद्र चोल हा 900-1100 AD च्या काळातील
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi शिवरायांचा मावळा, स्वराज्याचे पहिले नौदल प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे….. यांची ही मूर्ती जणू सर्वात मोठा पुरावा आहे की मराठेच भारतीय नौदलाचे प्रेरणास्थान आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi सरखेल कान्होजी आंग्रे. (ऑगस्ट १६६९ - ४ जुलै, १७२९). आंग्रे १६ व्या शतकातील मराठा आरमाराचे प्रमुख होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi