भारतातील 25 वे उच्च न्यायालय कोणते आहे?
आंध्रप्रदेश व तेलंगाणा राज्याकरिता असलेले 'हैदराबाद येथील उच्च न्यायालय आता तेलंगणा उच्च न्यायालय म्हणून ओळखले जाणार.
पूर्ण वाचा →आंध्रप्रदेश व तेलंगाणा राज्याकरिता असलेले 'हैदराबाद येथील उच्च न्यायालय आता तेलंगणा उच्च न्यायालय म्हणून ओळखले जाणार.
पूर्ण वाचा →भारताचे मुख्य न्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख आणि मुख्य न्यायाधीश आहेत.
पूर्ण वाचा →भारताचे सरन्यायाधीश हे भारतीय संघीय न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च अधिकारी आहेत. शरद अरविंद बोबडे यांची भारताचे 47वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पूर्ण वाचा →व्ही. रामण्णा यांची भारताचे 48 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे
पूर्ण वाचा →भारतीय राज्यघटनेतील कलम 124 मधील उपकलम (2)नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करत राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश, न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नेमणूक केली आहे. न्यायमूर्ती उदय उमेश लळीत येत्या 27 ऑगस्ट 2022 रोजी भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून
पूर्ण वाचा →पर्यावरणीय भूगोल भौतिक वातावरण आणि त्याचा मानवांवर होणारा परिणाम यावर लक्ष केंद्रित करते . जगासमोरील पर्यावरणीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भौतिक आणि पर्यावरणीय भूगोलाचे एकत्रीकरण समजून घेणे आजच्यापेक्षा महत्त्वाचे कधीच नव्हते.
पूर्ण वाचा →पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवती असलेले जैविक (सर्व जीव) आणि अजैविक (हवा-हवामान, पाणी, जमीन, सूर्यप्रकाश) घटकांचे आवरण. परिसंस्था म्हणजे अजैविक आणि जैविक घटकांचा एकमेकाशी असलेला सबंध आणि त्यांच्यातील आंतर्क्रिया होय. या घटकांच्या यांच्या मिश्रणातून पुढे जैवविविधता, अन्नसाखळी तयार होते.
पूर्ण वाचा →मनुष्य के लिए धरती उसके घर का आंगन, आसमान छत, सूर्य-चांद-तारे दीपक, सागर-नदी पानी के मटके और पेड़-पौधे आहार के साधन हैं। प्रकृति और मनुष्य के बीच बहुत गहरा संबंध है। दोनों एक-दूसरे के पूरक हैं। मनुष्य के लिए धरती
पूर्ण वाचा →आपण पर्यावरण संरक्षणाचा विचार करताना केवळ मानवाचा विचार करून चालत नाही. अन्य सजीवांचाही विचार करायला पाहिजे. तसेच अजैविक घटक- जसे भूमी, खनिजे, पाणी, हवा आणि सूर्यप्रकाश यांची पर्यावरण संरक्षणात महत्त्वाची भूमिका आहे हे समजून घेतले पाहिजे. आपण आणि सर्व सजीव
पूर्ण वाचा →आपल्या पर्यावरणाचा आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. इतर संशोधनात असे समोर आले आहे की शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या मेंदूच्या अमिग्डाला क्षेत्रातील क्रिया वाढते. या भागातून मेंदू भावना, भीती आणि तणाव यांचे नियमन करतो. या भागाची क्रियाशीलता वाढल्याने मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो.
पूर्ण वाचा →