नवीन प्रश्न
भारतात जागोजाग वेगवेगळे लोक, धर्म, वातावरण, भाषा, चालीरीती आणि परंपरा यात वैविध्य दिसत असूनही, आढळणारे साम्य हे या देशाचे वैशिष्ट्य आहे. देशभरात पसरलेल्या विविध उपसंस्कृती आणि हजारो वर्षांच्या परंपरा यांची एकत्रित वळलेली मोट म्हणजे भारतीय संस्कृती. ती अनेक प्रसिद्ध आध्यात्मिक
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi हा अनेक जमाती किंवा गटांचा समावेश असलेला देश देखील असू शकतो. हे पुरस्कार विजेते लेखक कॉलिन वुडार्ड यांच्या मते आहे, ज्यांनी त्यांच्या "अमेरिकन नेशन्स" या पुस्तकात लिहिले आहे की 11 भिन्न संस्कृती आहेत ज्यांनी ऐतिहासिकदृष्ट्या उत्तर अमेरिकेचे विभाजन केले आहे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi संस्कृति : मनुष्य व्यक्तिश: व समुदायश: जी जीवनपद्धती निर्माण करतो आणि जीवन साफल्यार्थ स्वत:वर व बाह्य विश्वावर संस्कार करून जे आविष्कार करतो, ती पद्धती किंवा तो आविष्कार म्हणजे संस्कृती होय.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi संस्कृती या संस्कृत शब्दाचा अर्थ 'चांगले करणे' असा होतो. धर्मासह समग्र अंतर्बाह्य जीवनाच्या उन्नत अवस्थेसाठी संस्कृती हा शब्द वापरला जातो. प्रकृती म्हणजे निसर्ग, विकृती म्हणजे निसर्गात होणारा विकार आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीत विकार होऊ नये म्हणून त्यावर करायचा संस्कार.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi सुधारित शिक्षण आणि आरोग्य, वाढलेली सहिष्णुता आणि इतरांसोबत एकत्र येण्याच्या संधींसह, संस्कृती आपल्या जीवनाचा दर्जा वाढवते आणि व्यक्ती आणि समुदाय दोघांसाठी एकंदर कल्याण वाढवते .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi रीतिरिवाज, कायदे, पेहराव, स्थापत्य शैली, सामाजिक मानके आणि परंपरा ही सर्व सांस्कृतिक घटकांची उदाहरणे आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi द्विभाषिक मुंबई राज्य 1 नोव्हेंबर 1956 रोजी अस्तित्वात आले. या द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्रिपद काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण यांना देण्यात आले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi महाराष्ट्रात सध्या ३६ जिल्हे आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi सरकारने स्थापन केलेल्या दर समितीने भाषावार प्रांतरचना करण्यास नकार दिला. यावर विचार करण्यासाठी काँग्रेसने ' जेव्हीपी ' समिती नेमली. या समितीत जवाहरलाल नेहरू, वल्ल्भभाई पटेल व पट्टाभि सीतारामय्या यांचा समावेश होता.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या पार्श्वभूमीवर चळवलीतील अग्रभागी असलेले एक तत्कालीन कार्यकर्ते लालजी पेंडसे यांनी चळवळीबद्दलचा पहिला ग्रंथ 'महाराष्ट्राचे महामंथन] हा १९६२ साली लिहून पूर्ण केला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi