नवीन प्रश्न

शिवाजी महाराजांचा जन्म आणि मृत्यू केव्हा झाला? open

शिवाजी शहाजी भोसले (१९ फेब्रुवारी, १६३० - ३ एप्रिल १६८०), छत्रपती शिवाजी महाराज म्हणून प्रसिद्ध, हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.

पूर्ण वाचा →

मिर्झाराजे जयसिंग यांनी स्वारी केली तेव्हा पुरंदरचा किल्लेदार कोण होता? open

शिवकाळात त्यास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. मोगल सरदार जयसिंग व दिलेरखान यांनी १६६५ मध्ये त्यास वेढा दिला. या वेढ्यात शिवाजीचा किल्लेदार मुरारबाजी देशपांडे मोठा परक्रम करून धारातीर्थी पडला.

पूर्ण वाचा →

पुरंदरचा तह कोण कोणात झाला? open

मिर्झाराजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात इतिहासात प्रसिद्ध असलेला 'पुरंदरचा तह' आजच्याच दिवशी म्हणजे ११ जून १६६५ साली झाला.

पूर्ण वाचा →

बंदल सेना म्हणजे काय? open

या नावाचा संधी विग्रह बाण+दल= बांदल असा केला जातो.. म्हणजे तिरकामठ्याने(धनुष्यबाण) लढणारी सेना. - कृष्णाजी बांदल हिरडस मावळाचे म्हणजे आळंद ते उंबर्डे या क्षेत्राचे स्वतंत्र वतनदार.. - सन 1625 मधे बांदलांनी निजामाचा वजिर मलिक अंबरास हरवुन केंजळगड जिंकला.

पूर्ण वाचा →