कोल्हापूर जिल्ह्यात किती किल्ले आहेत?
कोल्हापूर जिल्ह्यात एकूण तेरा किल्ले आहेत
कोल्हापूर जिल्ह्यात एकूण तेरा किल्ले आहेत
कोल्हापूर जिल्ह्यात 13 किल्ले आहेत.
पूर्ण वाचा →12 जुलै 1660 रोजी शिवाजी महाराज पन्हाळ्यावरुन निसटले आणि 13 जुलै रोजी विशाळगडावर पोहोचले.
पूर्ण वाचा →१६९२ परशुराम त्र्यंबक याने पन्हाळा किल्ला जिंकून घेतला. औरंगजेबाने इ. स. १७०१ मध्ये हा किल्ला जिंकला
पूर्ण वाचा →शिवाजी महाराजांची आठवण करूण देणारा पन्हाळा हा एक ऐतिहासीक किल्ला आहे, सिध्दी जोहारने शिवाजी महाराजांच्या पन्हाळ गडाला चार महिने वेढा दिला होता, एका पावसाळ्या रात्री ह्या वेढ्यातुन सुटुन शिवाजी महाराज विशाळगडला गेले, सिध्दी जोहारने त्यांचा पाठलाग केला तेंव्हा बाजीप्रभु देशपांडे
पूर्ण वाचा →निर्देशक आर्थिक नियोजन, समाजवादी नियोजन
पूर्ण वाचा →सार्वजनिक बँकांची खराब कामगिरी हे एक प्रमुख कारण आहे ज्यामागे सरकारने खाजगीकरणाचा विचार केला होता. बँकांना झालेल्या तोट्याचा भार सरकारला सहन करावा लागला.
पूर्ण वाचा →खाजगीकरणाचे फायदे
सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाचे खाजगीकरण केल्याने कार्यक्षमता वाढू शकते कारण खाजगी उद्योग हे सरकारपेक्षा अधिक नफा देणारे असतात. खाजगीरित्या चालवल्या जाणाऱ्या व्यवसायातील व्यवस्थापन स्तरावरील कर्मचारी अधिक नफा देणारे असतात.
खाजगीकरण ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रांचे खाजगी क्षेत्रात रूपांतर केले जाते. जेव्हा सरकार कोणतीही कंपनी चालवण्यास किंवा तिचे कर्ज फेडण्यास असमर्थ असते किंवा इच्छित क्षेत्रांमधून नफा मिळवण्यात अयशस्वी ठरते, तेव्हा ते क्षेत्र खाजगी मालकांना विकण्याचा विचार करतात.
पूर्ण वाचा →खाजगीकरणामुळे सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि लालफितीवाद कमी होतो . खाजगी क्षेत्रातील संस्था ग्राहकांच्या अभिरुचीबद्दल अधिक संवेदनशील आहेत आणि म्हणूनच त्यांनी ग्राहक सेवा वाढवल्या आहेत. समभागांची मालकी असल्याने, ते अर्थव्यवस्थेच्या व्यवस्थापनात नागरिकांच्या सहभागास सक्षम करते.
पूर्ण वाचा →