नवीन प्रश्न

मौर्य वंशाचा शेवटचा शासक कोण होता? open

अशोकाच्या राजवटीनंतर ५० वर्षे दुर्बल राजांनी मौर्य साम्राज्यावर राज्य केले. बृहद्रथ हा या साम्राज्याचा शेवटचा राजा होता.

पूर्ण वाचा →

चंद्रगुप्त मौर्याने काय साधले? open

चंद्रगुप्त हा मौर्य राजवंशाचा संस्थापक होता (राज्यात इ.स. 321-c. 297 बीसीई) आणि भारतातील बहुतेक भाग एकाच प्रशासनाखाली एकत्र करणारा पहिला सम्राट होता . देशाला कुप्रशासनापासून वाचवून परकीय वर्चस्वातून मुक्त करण्याचे श्रेय त्यांना जाते.

पूर्ण वाचा →

चंद्रगुप्त साम्राज्याचा विस्तार किती आहे? open

चन्द्रगुप्त मौर्य के राज्यारोहण की तिथि साधारणतया ३२१ ई. पू. निर्धारित की जाती है। उन्होंने लगभग २४ वर्ष तक शासन किया और इस प्रकार उनके शासन का अन्त प्रायः २८५ ई.

पूर्ण वाचा →

मौर्य साम्राज्याचा विस्तार कसा झाला? open

स. पू. ३२२ मध्ये चंद्रगुप्त मौर्य याने नंद घराण्याला पराभूत करून स्थापन केले. त्याने त्याकाळच्या भारतातील सत्तांच्या विसंवादाचा फायदा उठवून आपल्या साम्राज्याचा पश्चिमेकडे व मध्य भारतात विस्तार केला.

पूर्ण वाचा →

औपचारिक शिक्षण म्हणजे काय? open

शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांत दिल्या जाणाऱ्या शिक्षणास 'औपचारिक शिक्षण' असे म्हटले जाते. या शिक्षणाचा उद्देश, अभ्यासक्रम आणि शिकवण्याची पद्धत, सगळे निश्चित असते. अशा प्रकारचे शिक्षण नियोजनबद्ध असते. तसेच याचे उपयोजन काटेकोर व नियमबद्ध असते.

पूर्ण वाचा →

औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणामध्ये काय फरक आहे? open

हे शिक्षण संघटित किंवा नियोजित नसते. तसेच ते पदवी किंवा प्रमाणपत्रामध्ये क्रमशः प्रगतीही करत नाही. याउलट, हे एक वैयक्तिक प्रशिक्षण असून ते वातावरणाशी होणाऱ्या आंतरक्रियांतून आणि ज्ञानाच्या इतर स्रोतांतून प्राप्त होणाऱ्या माहितीतून मिळविता येते. अनौपचारिक शिक्षणात शिक्षक किंवा प्राध्यापकांच्या उपस्थितीची

पूर्ण वाचा →

शिक्षणामध्ये 5 3 3 4 म्हणजे काय? open

नवीन शैक्षणिक संरचना असणार आहे. त्यामध्ये पहिली पाच वर्ष हे मूलभूत Fundamental त्यापुढील ३ वर्ष प्रारंभिक शाळा Preparatory आणि पुढील ३ वर्ष माध्यमिक शाळा Middle आणि माध्यमिक शाळा Secondary ४ वर्ष अशी शैक्षणिक संरचना New Education Policy 5+3+3+4 असणार

पूर्ण वाचा →

महात्मा गांधींच्या मते शिक्षणाची उद्दिष्टे काय आहेत? open

व्यक्तिच्या सबंध आयुष्यभराच्या शिक्षणाचा विचार महात्मा गांधींनी या पद्धतीत केला आहे. केवळ पुस्तकी, पारंपरिक आणि पोपटपंची शिक्षणाऐवजी शारीरिक आणि बौद्धीक अशा दोन्ही श्रमांची जोड घालून शिक्षण द्यावं, असा विचार या पद्धतीत त्यांनी केला होता. हे शिक्षण हस्तोद्योगाच्या माध्यमातून दिलं पाहिजे

पूर्ण वाचा →