खालीलपैकी कोणता शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळाचा भाग नव्हता?
तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांचे निकटवर्तीय होते. ते अष्टप्रधानांमध्ये नव्हते.
पूर्ण वाचा →तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांचे निकटवर्तीय होते. ते अष्टप्रधानांमध्ये नव्हते.
पूर्ण वाचा →६ जून १६७४ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदैवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली.
पूर्ण वाचा →मदारी मेहतर हा शिवरायांचा सहकारी होता.
पूर्ण वाचा →पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत 'शिवछत्रपती' म्हणून उच्चार केला.
पूर्ण वाचा →शाहिस्तेखान दिल्लीवरून एक लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रात येऊ लागला त्यावेळेस महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. खान काही महिन्यातच पुण्यात येऊन दाखल झाला आणि त्याने राहण्यासाठी ठिकाण निवडले ते पुण्यातील लालमहाल.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →न्यायाधीश (काझी-उल-ऊझत) : निराजीपंत रावजी. हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते. दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम होते.
पूर्ण वाचा →अष्ट प्रधान, (मराठी: "आठची परिषद") अस्ता प्रधान, भारतीय हिंदू मराठा नेते शिवाजी (मृत्यू 1680) यांनी स्थापन केलेली प्रशासकीय आणि सल्लागार परिषद देखील लिहिली, ज्याने मुस्लिम मुघल साम्राज्यावर आणि त्यांच्या यशस्वी लष्करी हल्ल्यांमध्ये योगदान दिले.
पूर्ण वाचा →छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री होते. पंतप्रधान(पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असे.
पूर्ण वाचा →शास्त्रीय पद्धत म्हणजे कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यासाठी पुरावे आवश्यक असतात, म्हणजे प्रत्येक पुरावा विश्वासार्ह आहे कि नाही हे पहिले जाते. म्हणजेच प्रत्येक पुरावा हा विविध कसोटींवर तपासून तो विश्वास ठेवण्यायोग्य आहे कि नाही ते ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात.
पूर्ण वाचा →