नवीन प्रश्न
छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे महान योद्धे होते. ते मराठा साम्राज्याचे राजाही होते. महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. महाराजांचे वडील शहाजी भोसले हे विजापूर येथील सुलतानाच्या सैन्यात सेनापती होते आणि महाराजांच्या आई जिजाबाई या जाधव कुळात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi छत्रपती शिवाजी महाराजांनी एका महान साम्राज्याचा पाया घातला ज्याने आधुनिक भारतीय इतिहासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली . त्याने कोकण किनारपट्टीवर मजबूत सैन्य आणि नौदल स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराज हे गनिमी काव्याचेही मास्टर मानले जात होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi गांधीजींनी अहिंसेच्या तत्त्वाला स्वदेशीची जोड दिली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांचे निकटवर्तीय होते. ते अष्टप्रधानांमध्ये नव्हते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi ६ जून १६७४ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदैवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi मदारी मेहतर हा शिवरायांचा सहकारी होता.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत 'शिवछत्रपती' म्हणून उच्चार केला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi शाहिस्तेखान दिल्लीवरून एक लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रात येऊ लागला त्यावेळेस महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. खान काही महिन्यातच पुण्यात येऊन दाखल झाला आणि त्याने राहण्यासाठी ठिकाण निवडले ते पुण्यातील लालमहाल.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi न्यायाधीश (काझी-उल-ऊझत) : निराजीपंत रावजी. हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते. दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 434 views🌐 marathi