शब्दाचे प्रकार किती आहेत?
संज्ञा, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण, पूर्वसर्ग, संयोग आणि प्रतिच्छेदन .
पूर्ण वाचा →संज्ञा, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण, पूर्वसर्ग, संयोग आणि प्रतिच्छेदन .
पूर्ण वाचा →तत्सम -संस्कृत भाषेतील हजारो शब्द जसेच्या तसे म्हणजे काहीही बदल न होता मराठी भाषेत आलेले आहेत त्यांना तत्सम शब्द म्हणतात. उदा -पुष्प ,जल ,प्रीती ,भीती ,कर ,ग्रंथ ,पृथ्वी ,भूगोल ,कर्म ,अग्नी ,नदी ,कमल ,पिता ,पुत्र ,गुरु ,कन्या ,हसत ,मस्तक ,वृक्ष.
पूर्ण वाचा →तत्सम -संस्कृत भाषेतील हजारो शब्द जसेच्या तसे म्हणजे काहीही बदल न होता मराठी भाषेत आलेले आहेत त्यांना तत्सम शब्द म्हणतात. उदा -पुष्प ,जल ,प्रीती ,भीती ,कर ,ग्रंथ ,पृथ्वी ,भूगोल ,कर्म ,अग्नी ,नदी ,कमल ,पिता ,पुत्र ,गुरु ,कन्या ,हसत ,मस्तक ,वृक्ष.
पूर्ण वाचा →तत्सम शब्द- जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बदल न होता आले आहेत त्यांना 'तत्सम शब्द' असे म्हणतात. उदा. देवर्षि, वृद्ध, संसार, प्रीत्यर्थ इ. तद्भव शब्द- मूळ संस्कृत शब्दात बदल होऊन मराठी भाषेत आलेले शब्द जे असतात त्यांना
पूर्ण वाचा →तत्सम -संस्कृत भाषेतील हजारो शब्द जसेच्या तसे म्हणजे काहीही बदल न होता मराठी भाषेत आलेले आहेत त्यांना तत्सम शब्द म्हणतात. उदा -पुष्प ,जल ,प्रीती ,भीती ,कर ,ग्रंथ ,पृथ्वी ,भूगोल ,कर्म ,अग्नी ,नदी ,कमल ,पिता ,पुत्र ,गुरु ,कन्या ,हसत ,मस्तक ,वृक्ष.
पूर्ण वाचा →तद्भव शब्द: मूळ संस्कृत शब्दात बदल होऊन मराठी भाषेत आलेले शब्द. उदा. गृह-घर, भातृ-भाऊ, श्वशुर-सासरा,दुुग्ध-दूूध..
पूर्ण वाचा →शिलाहार राजवंशाच्या कारकिर्दीत बांधण्यात आलेला पन्हाळा किल्ला, दख्खन प्रदेशातील सर्वात मोठा किल्ला, तसेच भारतातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे.
पूर्ण वाचा →बाजी प्रभू देशपांडे हे एक मराठा साम्राज्याचे शूर योद्धे होते. घोडखिंडीतील लढाईत यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला व छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडापर्यंत पोहोचेपर्यंत शत्रुसैन्याला खिंडीत रोखून ठेवले
पूर्ण वाचा →राजाराम महाराजांच्या लग्नानंतर शिवाजी महाराज आजारी पडले आणि त्यांचं 3 एप्रिल 1680 या दिवशी निधन झालं. शिवाजी महाराजांच्या मृत्यूविषयी काही तर्क-वितर्क इतिहासकारांनी मांडले आहेत. महाराजांवर विषप्रयोग झाला, अशी अफवाही पसरली होती.
पूर्ण वाचा →स. १६९२ परशुराम त्र्यंबक याने पन्हाळा किल्ला जिंकून घेतला.0
पूर्ण वाचा →