नवीन प्रश्न

तत्सम आणि तद्भव म्हणजे काय? open

तत्सम -संस्कृत भाषेतील हजारो शब्द जसेच्या तसे म्हणजे काहीही बदल न होता मराठी भाषेत आलेले आहेत त्यांना तत्सम शब्द म्हणतात. उदा -पुष्प ,जल ,प्रीती ,भीती ,कर ,ग्रंथ ,पृथ्वी ,भूगोल ,कर्म ,अग्नी ,नदी ,कमल ,पिता ,पुत्र ,गुरु ,कन्या ,हसत ,मस्तक ,वृक्ष.

पूर्ण वाचा →

तत्सम शब्द कसे ओळखावे? open

तत्सम -संस्कृत भाषेतील हजारो शब्द जसेच्या तसे म्हणजे काहीही बदल न होता मराठी भाषेत आलेले आहेत त्यांना तत्सम शब्द म्हणतात. उदा -पुष्प ,जल ,प्रीती ,भीती ,कर ,ग्रंथ ,पृथ्वी ,भूगोल ,कर्म ,अग्नी ,नदी ,कमल ,पिता ,पुत्र ,गुरु ,कन्या ,हसत ,मस्तक ,वृक्ष.

पूर्ण वाचा →

तत्सम दुसरा शब्द कोणता? open

तत्सम शब्द- जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बदल न होता आले आहेत त्यांना 'तत्सम शब्द' असे म्हणतात. उदा. देवर्षि, वृद्ध, संसार, प्रीत्यर्थ इ. तद्भव शब्द- मूळ संस्कृत शब्दात बदल होऊन मराठी भाषेत आलेले शब्द जे असतात त्यांना

पूर्ण वाचा →

तत्सम उदाहरण काय आहे? open

तत्सम -संस्कृत भाषेतील हजारो शब्द जसेच्या तसे म्हणजे काहीही बदल न होता मराठी भाषेत आलेले आहेत त्यांना तत्सम शब्द म्हणतात. उदा -पुष्प ,जल ,प्रीती ,भीती ,कर ,ग्रंथ ,पृथ्वी ,भूगोल ,कर्म ,अग्नी ,नदी ,कमल ,पिता ,पुत्र ,गुरु ,कन्या ,हसत ,मस्तक ,वृक्ष.

पूर्ण वाचा →

पन्हाळा किल्ला कोणी बांधला? open

शिलाहार राजवंशाच्या कारकिर्दीत बांधण्यात आलेला पन्हाळा किल्ला, दख्खन प्रदेशातील सर्वात मोठा किल्ला, तसेच भारतातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे.

पूर्ण वाचा →

बाजी प्रभू देशपांडे हे शिवाजी महाराजांच्या विरोधात होते का? open

बाजी प्रभू देशपांडे हे एक मराठा साम्राज्याचे शूर योद्धे होते. घोडखिंडीतील लढाईत यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला व छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडापर्यंत पोहोचेपर्यंत शत्रुसैन्याला खिंडीत रोखून ठेवले

पूर्ण वाचा →

शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला? open

राजाराम महाराजांच्या लग्नानंतर शिवाजी महाराज आजारी पडले आणि त्यांचं 3 एप्रिल 1680 या दिवशी निधन झालं. शिवाजी महाराजांच्या मृत्यूविषयी काही तर्क-वितर्क इतिहासकारांनी मांडले आहेत. महाराजांवर विषप्रयोग झाला, अशी अफवाही पसरली होती.

पूर्ण वाचा →