नवीन प्रश्न
पंचायती राज व्यवस्था ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे लोक स्वतःच्या सरकारमध्ये सहभागी होतात. पंचायत राज व्यवस्था ही लोकशाही सरकारची पहिली पातळी किंवा स्तर आहे. ते इतर दोन स्तरांपर्यंत विस्तारते. एक ब्लॉक स्तरावर आहे, ज्याला जनपद पंचायत किंवा पंचायत समिती म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi अशोक मेहता समितीची स्थापना 1977 मध्ये करण्यात आली होती. त्यात त्रिस्तरीय पंचायत प्रणालीच्या जागी द्विस्तरीय व्यवस्था स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली होती. ही शिफारस स्वीकारण्यात आली नाही. राजकीय पक्षांनी सर्व पातळ्यांवर निवडणुकीला उभे राहावे, असेही समितीने सुचवले आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi समितीने 24 नोव्हेंबर 1957 रोजी आपला अहवाल सादर केला आणि 'लोकशाही विकेंद्रीकरण' योजना स्थापन करण्याची शिफारस केली जी शेवटी पंचायती राज म्हणून ओळखली गेली. स्थानिक समस्या स्थानिक पातळीवर सोडवणे आणि जनतेला राजकीयदृष्ट्या जागरूक करणे हे पंचायत राज व्यवस्थेचे मुख्य उद्दिष्ट
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi 24 एप्रिल पंचायत राज दिवस आहे'
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi प्रत्येक राज्यात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेचे तरतुद केली आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 12 views🌐 marathi याचं शिफारशींच्या आधारावर २ ऑक्टोबर १९५९ ला राजस्थान मधील नागोर या ठिकाणी देशातील पहिली ग्राम पंचायत पंडित नेहरू यांच्या हस्ते स्थापन करण्यात आली. त्यामुळे पंचायत राज स्वीकारणारे राजस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले. आंधरप्रदेश २ रे तर महाराष्ट्र हे ९
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi महाराष्ट्रातील महापालिकेत निवडून आलेले सभासद आपल्यातल्या एका सभासदाला नेता म्हणून निवडतात. या नेत्याला 'महापौर'असे म्हणतात. महापौर हा सभासदांमधून मतदानानेच निवडला गेला पाहिजे, आणि त्याचा कार्यकाल महापालिका सभागृहाच्या कार्यकालाइतकाच असायला हवा.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi भारतांतील शहरांमधले महापौर हे पद केवळ शोभेचे असते. या पदाला कोणतेही खास अधिकार नसतात. केवळ सरकारी समारंभांना हजेरी लावणे, छोट्याछोट्या समारंभांचे किंवा स्पर्धांचे उद्घाटन करणे आणि नगरपालिकेच्या शाळांत वह्या-पुस्तके किंवा बक्षिसे वाटणे या पलीकडे त्याचा उपयोग करून घेतला जात नाही.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 12 views🌐 marathi महानगरपालिका आपले कार्य सुव्यवस्थित विभाग किंवा विभागांमार्फत पार पाडते . उदाहरणार्थ पाणी पुरवठा आणि सांडपाणी विल्हेवाट उपक्रम, गृहनिर्माण मंडळ, शिक्षण विभाग आणि विद्युत विभाग. यातील प्रत्येक विभाग अनुभवी आणि पात्र व्यक्तींद्वारे पाहिला जातो.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi देशातली सर्वात श्रीमंत असलेली पिंपरी-चिंचवड नगरपालिका(स्थापना१९८२) इ. स. १९८६साली महानगरपालिका झाली.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi