नवीन प्रश्न

पंचायत राज कायदा केव्हा लागू करण्यात आला? open

महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांच्या शिफारशीनुसार १ मे १९६२ पासून ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद असे त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था सुरू झाली.

पूर्ण वाचा →

ग्रामपंचायतीचे उपप्रमुख कोण असतात? open

ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख हा सरपंच असतो. ग्रामपंचायतीमधून निवडून आलेले सभासद आपल्यातून सरपंचांची व उपसरपंचाची निवड करतात.

पूर्ण वाचा →

पंजाबमधील ग्रामपंचायतीच्या सदस्यांची किमान आणि कमाल संख्या किती आहे? open

ग्रामपंचायतीची किमान सदस्य संख्या किमान सात आहे. पंचायतीच्या एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव आहेत. सरपंच व उपसरपंच हे मानद सदस्य आहेत.

पूर्ण वाचा →

ग्रामपंचायतीमध्ये किमान सदस्य संख्या किती आहे? open

ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.

पूर्ण वाचा →

जिल्हा पंचायत म्हणजे काय? open

छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात.

पूर्ण वाचा →

जिल्हा परिषद मध्ये किती समित्या कार्यरत असतात? open

जिल्हा परिषद समित्या जिल्हा परिषदेमध्ये एकूण १० समित्या स्थापन केल्या जातात या मध्ये सर्वात महत्वाची समिती हि स्थायी समिती असते . महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंच्यात समिती अधिनियम १९६१ मधील कलम ७८ नुसार जिल्हा परिषद कामाची विभागणी करण्यासाठी समिती नेमण्याची

पूर्ण वाचा →

उच्च अध्यक्ष किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहे? open

दोघेही उच्चपदस्थ अधिकारी आहेत; तथापि, त्यांच्या भूमिकांमध्ये अनेक महत्त्वाचे फरक आहेत. सोप्या भाषेत सांगायचे तर, प्रशासकीय संचालक सामान्यत: एका व्यवसाय युनिटसाठी जबाबदार असतात, तर मुख्य कार्यकारी अधिकारी संपूर्ण संस्थेसाठी जबाबदार असतात.

पूर्ण वाचा →