नवीन प्रश्न
१८ व्या शतकाच्या मध्य काळात ब्रिटिशांनी कुलाबा, लहान कुलाबा, माहीम, माझगाव, परळ, वरळी आणि मलबार हिल ह्या सात बेटांचे एकत्रीकरण करून मुंबई बनवली. १९ व्या शतकात मुंबईची आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि २० व्या शतकामध्ये स्वातंत्र्य चळवळीचा पाया मुंबईतच
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi मुंबई पोलिस हे महाराष्ट्र पोलिसांच्या माध्यमातून राज्याच्या गृह विभागांतर्गत येतात . शहर बारा पोलिस झोन आणि पंचवीस वाहतूक पोलिस झोनमध्ये विभागले गेले आहे, प्रत्येक पोलिस उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली. वाहतूक पोलिस ही मुंबई पोलिसांच्या अंतर्गत असलेली अर्ध स्वायत्त संस्था आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi नऊ भाग A राज्ये आसाम, बिहार, बॉम्बे, मध्य प्रदेश (पूर्वीचे मध्य प्रांत आणि बेरार), मद्रास, ओरिसा, पंजाब (पूर्वीचे पूर्व पंजाब), उत्तर प्रदेश (पूर्वीचे संयुक्त प्रांत) आणि पश्चिम बंगाल होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi
1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी विवेक फणसळकर यांची बुधवारी मुंबई पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi राज्यसभा हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. इतर २३८ सभासदांची निवड राज्य व
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi राष्ट्रपती असणे आवश्यक आहे: भारताचे नागरिक. 35 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे. लोकसभेचे सदस्य होण्यासाठी पात्र.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. इतर २३८ सभासदांची निवड राज्य व केंद्रशासित प्रदेश विधिमंडळ करतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi राज्यसभेचे पहिली सत्र बैठक मे १३, १९५२ साली झाली। राज्यसभेचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो आणि राज्यसभा ही स्थायी सभाग्रह आहे. कारण दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात आणि पुन्हा नव्याने तेवढेच सभासद निवडतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi