नवीन प्रश्न
साहित्य अकादमीची स्थापना ही १९५४ साली भारताच्या सांस्कृतिक खात्याने केली असून त्याचा उद्देश हा भारतात अभिजात साहित्याचा प्रचार करणे हा आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा साहित्य अकादमी पुरस्कार दरवर्षी दिला जातो. १९५५ पासून हा पुरस्कार देण्यात येत आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 12 views🌐 marathi
कापसाचे गोळे शुद्ध कापूस फायबरपासून बनवले जातात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 13 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi कापूस तंतू कापूस वनस्पती पासून येतात. विशेषतः, ते बियांच्या आवरणापासून वाढतात - कापूसच्या रोपाच्या बियांचा बाह्य थर . ते चादरी किंवा टी-शर्टमध्ये बदलण्याआधी, कापसाचे बियाणे प्रथम रोपापासून वेगळे करणे आवश्यक आहे, आणि नंतर बियापासून तंतू.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi सदानंद नामदेव देशमुख (जन्म :- ३० जुलै १९५९) हे मराठी भाषेत लिहिणारे भारतीय कवी, कादंबरीकार व कथाकार आहेत. त्यांच्या बारोमास या कादंबरीला भारत सरकारकडून २००४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला..
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 11 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 13 views🌐 marathi सदानंद नामदेव देशमुख (जन्म :- ३० जुलै १९५९) हे मराठी भाषेत लिहिणारे भारतीय कवी, कादंबरीकार व कथाकार आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 12 views🌐 marathi झिरो माईलचे चिन्हांकन हे नागपुरातच आहे आणि ते भारताच्या भौगोलिक केंद्रंबिंदूचे संकेत असल्यानेदेखील नागपूर हे देशाचे मध्यवर्ती शहर ठरले आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi पुणे जिल्ह्याचा पश्चिम भाग म्हणजे जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी आणि वेल्हा हे तालुके थंड आहेत तर पूर्वेकडील भाग म्हणजे शिरूर, दौंड, बारामती आणि इंदापूर हे तालुके उष्ण व कोरडे आहेत. डिसेंबर आणि जानेवारी हे सर्वात थंड महिने असतात, जेव्हा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi