मूलभूत हक्क कोण निलंबित करू शकतात?
मूलभूत अधिकार निलंबित करू शकणारे अधिकार राष्ट्रपती आहेत.
पूर्ण वाचा →मूलभूत अधिकार निलंबित करू शकणारे अधिकार राष्ट्रपती आहेत.
पूर्ण वाचा →भारतीय संविधानाने प्रदान केलेले सात मूलभूत अधिकार खालील प्रमाणे आहेत.
पूर्ण वाचा →भारताची संविधान सभा (अन्य नावे: भारताची संविधान समिती, भारताची घटना समिती, भारताची घटना परिषद) ही भारताचे संविधान निर्माण करण्यासाठी १९४६ मध्ये स्थापन करण्यात आली होती.
पूर्ण वाचा →२९ ऑगस्ट १९४७: मसुदा समिती नेमली, जीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते, तर या समितीचे इतर सदस्य होते: के. एम. मुंशी, मोहम्मद सादुलाह, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, गोपाळ स्वामी अय्यंगार, एन.
पूर्ण वाचा →सत्तेचे विभाजन या दोन शासनामध्ये केले जाते. केंद्रीय स्तरावरील शासनाला राष्ट्रीय शासन,केंद्रशासन,संघीय शासन किंवा संघराज्य शासन असेही म्हटले जाते.,तर प्रादेशिक स्तरावरील शासनाला राज्यशासन असे म्हणतात. ज्या देशात अशी द्विस्तरीय यंत्रणा असते त्यांना संघराज्य पद्धत किंवा संघराज्य व्यवस्था असे म्हणतात.
पूर्ण वाचा →लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये नागरिकांना हक्क दिले जाणे आणि शासनाकडून अशा हक्कांचे रक्षण होणेही गरजेचे असते. लोकशाही देशांमध्ये व्यक्तींना काही मूलभूत हक्क प्रदान केले जातात. त्याचे संरक्षण देशातील न्यायव्यवस्था मार्फत केले जाते.
पूर्ण वाचा →सरदार पटेल हे संविधान सभेच्या मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याकांच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष होते. स्वातंत्र्याच्या वेळी, सरदार पटेल यांनी अनेक संस्थानांना भारतीय संघराज्याशी जुळवून घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
पूर्ण वाचा →IPS अधिकारी होण्यासाठी तुम्हाला UPSC नागरी सेवा परीक्षेसाठी अर्ज करावा लागेल . तुम्ही पदवी पूर्ण केल्यानंतर किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षात UPSC साठी अर्ज करू शकता. UPSC दरवर्षी IPS साठी परीक्षा घेते. आयपीएससाठी यूपीएससी परीक्षेचे ३ भाग आहेत.
पूर्ण वाचा →IPS बनण्यासाठी पात्रता, परीक्षा वय, पगाराची संपूर्ण माहिती जाणून घेऊ या. IS, IFS, IARS सारख्या उच्च स्तरीय पदांप्रमाणे IPS होण्यासाठी तुम्हाला UPSC परीक्षा द्यावी लागेल ज्याचे 3 टप्पे आहेत आणि ही परीक्षा दरवर्षी घेतली जाते. आयपीएस उमेदवार होण्यासाठी उमेदवाराने पदवी
पूर्ण वाचा →आयपीएस अधिकारी होण्यासाठी उमेदवाराला केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे आयोजित नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. नागरी सेवा परीक्षा ही IAS, IRS आणि IFS सारख्या इतर सेवांसाठी देखील पात्रता परीक्षा आहे. UPSC दरवर्षी नागरी सेवा परीक्षा घेते.
पूर्ण वाचा →