सेवा क्षेत्राला काय म्हणतात?
सेवा क्षेत्र, ज्याला तृतीय क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते, हे तीन-क्षेत्रीय अर्थव्यवस्थेतील तिसरे स्तर आहे.
पूर्ण वाचा →सेवा क्षेत्र, ज्याला तृतीय क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते, हे तीन-क्षेत्रीय अर्थव्यवस्थेतील तिसरे स्तर आहे.
पूर्ण वाचा →सेवांची निर्मिती व पुरवठा हे या क्षेत्राचे प्रमुख वैशिष्ट्य असून ग्राहकांना सामान्य दर्जाच्या सेवा उपलब्ध करून देण्याचा उद्देश असतो. सेवाक्षेत्रात प्रामुख्याने व्यापार, वाहतूक, दळणवळण, वित्तपुरवठा व व्यावसायिक स्वरूपाच्या अदृश्य सेवांचा समावेश होतो.
पूर्ण वाचा →अर्थात, ते केवळ तंत्र म्हणून न स्वीकारता, निसर्ग-मानव-समाज या त्रिमितीच्या एकात्मतेत उन्नत केले पाहिजे. विशेषतः भोग-उपभोगवादी बाजारी गर्तेतून बाहेर पडून जीवनाचे मांगल्य जोपासण्यासाठी त्याचा जाणीवपूर्वक वापर-विनियोग केला तरच या सापळ्यातून सुटका होऊ शकेल.
पूर्ण वाचा →हायलाइट्स: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारताच्या नव्या सरन्यायाधीशांना दिली शपथ भारताचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती एन व्ही रमणा यांनी घेतली शपथ
पूर्ण वाचा →उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचा पगार, भत्ते, पेन्शन संसदीय कायद्याद्वारे वेळोवेळी निर्धारित केले जातात. तसेच त्यांना खाजगी खर्च भत्ता, मोफत निवास, व इतर सुविधा देखील मिळतात.
पूर्ण वाचा →व्ही. रामण्णा यांची भारताचे 48 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. न्यायमूर्ती रामण्णा यांचा कार्यकाळ 26 ऑगस्ट 2022 पर्यंत असेल. 17 फेब्रुवारी 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती होण्यापूर्वी न्यायमूर्ती रामण्णा हे दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते
पूर्ण वाचा →1950 सालापासून भारताचं सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. त्यानंतर 39 वर्षांनी म्हणजे 1989 साली फतिमा बिबी यांच्या रुपानं सर्वोच्च न्यायालयात पहिली महिला न्यायाधीश निवडली गेली.
पूर्ण वाचा →राज्यघटनेने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा कार्यकाळ निश्चित केलेला नाही, परंतु या संदर्भात पुढील तरतुदी केल्या आहेत: तो/ती वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत पद धारण करेल. तिच्या/त्याच्या वयाशी संबंधित कोणताही प्रश्न संसदेद्वारे प्रदान केलेल्या प्राधिकरणाद्वारे निर्धारित केला आहे.
पूर्ण वाचा →भारताचे मुख्य न्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख आणि मुख्य न्यायाधीश आहेत.
पूर्ण वाचा →भारतीय राज्यघटनेतील कलम 124 मधील उपकलम (2)नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करत राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश, न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नेमणूक केली आहे. न्यायमूर्ती उदय उमेश लळीत येत्या 27 ऑगस्ट 2022 रोजी भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून
पूर्ण वाचा →