भारताने आर्थिक उदारीकरणाचे धोरण कधी स्वीकारले?
उदारीकरण: 1991 मध्ये भारताचे नवीन आर्थिक धोरण किंवा उदारीकरणाची घोषणा केली गेली आणि ती मान्य करण्यात आली.
पूर्ण वाचा →उदारीकरण: 1991 मध्ये भारताचे नवीन आर्थिक धोरण किंवा उदारीकरणाची घोषणा केली गेली आणि ती मान्य करण्यात आली.
पूर्ण वाचा →अर्थव्यवस्थांचे प्रमुख प्रकार
आधुनिक काळातील अर्थव्यवस्थांचे स्थूलमानाने मुक्त वा अनिर्बंध, फॅसिस्ट, समाजवादी ध्येयाची संमिश्र अर्थव्यवस्था व साम्यवादी अर्थव्यवस्था असे चार प्रकार पडतात.
ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात,वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलदारांमार्फत होते व त्यांच्या किंमती बाजार यंत्रणे करवी ठरतात,अशा अर्थव्यवस्थेला " भांडवलशाही अर्थव्यवस्था " असे म्हणतात.
तृतीयक व्यवसाय तृतीयक व्यवसाय हे साधारणतः वस्तूंऐवजी सेवांवर आधारित असतात, यामध्ये ग्राहकाला अथवा व्यक्तीला विविध प्रकारच्या सेवा प्रदान केल्या जातात.
पूर्ण वाचा →जागतिक व्यापार संघटनेने प्रसारित केलेल्या माहितीनुसार 2017 मध्ये जागतिक जीडीपी मध्ये सेवा क्षेत्राचा वाटा 65.1% होता. जगातील प्रमुख देशांपैकी भारताचा जीडीपी बाबत सातवा क्रमांक होता मात्र सेवा जीडीपीमध्ये 13 वा क्रमांक होता.
पूर्ण वाचा →सध्या जगात भारताचा कृषी उत्पादनात दुसरा क्रमांक आहे. २००७ मध्ये शेती ती आणि इतर उद्योगांनी भारताच्या जीडीपीच्या १६% दरापेक्षा अधिक उत्पादन केले. देशाच्या जीडीपीच्या दरामध्ये कृषीच्या योगदानात सतत घट झाल्यानंतरही देशातील सर्वात मोठा उद्योग आणि देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात शेती महत्त्वाची
पूर्ण वाचा →1)भांडवलशाही अर्थव्यवस्था. 2)समाजवादी अर्थव्यवस्था. 3)मिश्र अर्थव्यवस्था. उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात.
पूर्ण वाचा →११ व्या पंचवार्षिक योजनेनुसार सर्वसमावेशक वाढीची व्याख्या 'वृद्धीची प्रक्रिया जी व्यापकतत्त्वावर आधारित लाभाचे आणि समान संधीची सुनिश्चितता समाजातील सर्व घटकांसाठी करेल. थोडक्यात, ही वाढीची प्रक्रिया विस्तृत प्रकारची, सर्वांमध्ये विभागली जाणारी आणि गरिबीसन्मुख असणारी असेल' अशी करण्यात आलेली आहे.
पूर्ण वाचा →
मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये एखाद्या देशाची अर्थव्यवस्था वस्तू व सेवांच्या तसेच उत्पादन घटकांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी जगातील इतर देशांना मुक्त असते आणि त्या देशाकडून आयात व निर्यात यांवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावले जात नाहीत.
V.K.R.V. राव यांनी सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप मांडले. त्यांना राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक असे म्हटले जाते. पुढे 4 ऑगस्ट 1949 रोजी राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना झाली.
पूर्ण वाचा →