नवीन प्रश्न
लॉर्ड यांनी आपली शिक्षण विषयक योजना कधी मांडली?
लॉर्ड मेकॅले जाहिरनामा १८३४ साली जाहीर झाला. त्यातूनच भारतीय शिक्षणपद्धतीची सुरुवात होत गेली.
विकसित देशांचा विकास शिक्षणाच्याच मार्फत झाला. सध्या मानवी संसाधन विकासासाठी ‘शिक्षण’ हे सर्वात महत्त्वाचं साधन आहे. राष्ट्रीय विकास करायचा असेल
पूर्ण वाचा →शिक्षण का महत्वाचे आहे?
शिक्षण आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक आवश्यक साधन आहे. शिक्षणाचे हे साधन जीवनात वापरुन आपण काहीही चांगले साध्य करू शकतो. उच्च स्तरीय शिक्षण लोकांना सामाजिक आणि कौटुंबिक आदर ठेवण्यास आणि एक वेगळी ओळख निर्माण करण्यास मदत
पूर्ण वाचा →पत्राचे प्रकार किती व कोणते आहेत?
पत्राचे दोन प्रकार पडतात.
1.औपचारिक आणि
2. अनौपचारिक.
पत्रलेखनाचे दोन प्रकार खालीलप्रमाणे आहेत.
1. औपचारिक पत्र
कार्यालयीन तसेच व्यवसायिक पत्रांचे स्वरूप हे औपचारिक असते . काही औपचारिक कामासंबंधात विशिष्ठ व्यक्तींशी, संस्थांशी किंवा शासकीय कार्यालयांशी लेखी स्वरुपात साधलेला
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 264 views🌐 marathi पत्र लेखन म्हणजे काय? – What is letter writing in Marathi?
पत्रलेखनाचा अर्थ – पत्रलेखन ही एक कला आहे, ज्याद्वारे दोन व्यक्ती खूप अंतरावर असताना सुद्धा एकमेकांना जोडले जाऊ शकतात. जेव्हा दोन मित्र , प्रियकर किंवा दोन व्यावसायिक जे एकमेकांपासून खूप
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 55 views🌐 marathi टिप्पणीलेखन
एखादे पत्र किंवा प्रकरण निकालात काढणे सोयीचे जावे, म्हणून त्यावर आवश्यक त्या सूचना करण्यासाठी सरकारी कार्यालयातून त्या पत्रासंबंधी किंवा प्रकरणासंबंधी टिप्पणीलेखन करण्यात येते. सदरहू पत्र किंवा प्रकरण निकालात काढण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्याला त्या पत्राची किंवा प्रकरणाची पूर्वपीठिका माहीत करून देणे,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 303 views🌐 marathi कोणत्याही खाजगी वा व्यावसायिक पत्राचे स्थूलमानाने पाच घटक असतात. (१) पत्रशीर्ष : पत्रलेखकाचे नाव, पत्ता व पत्राची तारीख हा तपशील सामान्यत: पत्राच्या वर उजव्या कोपऱ्यात लिहिण्याची पद्धत आहे.
कोणत्याही खाजगी वा व्यावसायिक पत्राचे स्थूलमानाने पाच घटक असतात. (१) पत्रशीर्ष : पत्रलेखकाचे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi 1.पत्र म्हणजे काय:-
पत्र म्हणजे ज्या माध्यमातून कार्यालयास माहिती मिळते अथवा कार्यालयाकडून माहिती विचारली जाते.कार्यासनांकडून घेतलेलया निर्णयांची माहिती संबंधितास कळविता येते.
2.पत्रव्यवहाराचे प्रकार खालील प्रमाणे आहे.
अ) साधे पत्र:-
1.खाजगी व्यक्ती,संस्था,लोकसेवा आयोग,लोकप्रतिनिधी, लोकायुक्त, केंद्र शासन.
2.भाषा ही अचुक,संक्षिप्त,सुस्पष्ट व पत्राची कालमर्यादा आहे.
ब) अर्धशासकीय पत्र:-
1.महत्वाच्या विषयाकडे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 132 views🌐 marathi त्यानुसार, वर्ग व्यवस्थापन कौशल्ये एक सकारात्मक वर्ग तयार करण्यासाठी सर्वोत्तम पद्धत तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवतात जिथे सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांची जाणीव असते, त्यांची भूमिका पार पाडते आणि शिक्षकांसोबत एकत्रितपणे सकारात्मक शैक्षणिक वातावरण बनवते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi 23 आक्टोबर 1937 नयी तालीम या नविन शिक्षण पद्धतीचा विचार त्यांनी मांडला. मूलभूत शिक्षण खूप महत्वाचे आणि मूल्यवान आहे. वर्धा योजना, नाई तालीम, 'बेसिक एज्युकेशन' या नावांनीही हे ओळखले जाते. ज्यास देशभरात एक व्यावहारिक रूप देण्यात येणार होते.
काय होती नई
पूर्ण वाचा →स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले.
सावित्रीबाईंचा जन्म
क्रांतीज्योत सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगांव येथील ता. खंडाळा, जि. सातारा येथील खंडोबा सिदूजी नेवसे पाटील व लक्ष्मीबाई यांना कन्यारत्नाच्या रुपाने झाला. खंडोजी पाटील हे व्यवसायाने फुलमाळी व इनामदार घराणे होते.
पूर्ण वाचा →