नवीन प्रश्न
मुलामुलींच्या शारीरिक, बौद्धिक, भावनिक व सामाजिक विकासासाठी आनंददायी, गतिमान व क्षमतावर्धक अशा शारीरिक हालचालींद्वारे नियोजनपूर्वक दिले जाणारे शिक्षक. हालचाल हा शारीरिक शिक्षणाचा पाया असून शरीर हे शारीरिक शिक्षण प्राप्त करण्याचे प्रमुख माध्यम आहे. असे असले, तरी शारीरिक शिक्षणाचे उद्दिष्ट केवळ
पूर्ण वाचा →शिक्षण ही सर्व बाल,तरुण व वृध्दांना सर्वांगीण विकासाकडे नेणारी जागतीक चळवळ आहे. ह्यां चळवळीची सुरवात १९९० साली जागतीक शिक्षण अभियांनात झाली. दहा वर्ष होऊनही बरेच देश अजूनही ह्या उद्देशापासून लांब आहेत. ब-याच देशाचे प्रतीनिधी डकार व सेनेगल येथे पुन्हा एकदा
पूर्ण वाचा →लॉर्ड मेकॅलेचा जाहिरनामा १८३४ साली जाहीर झाला. त्यातूनच भारतीय शिक्षणपद्धतीची सुरुवात होत गेली. याच अहवालाला लॉर्ड बेंटिकने मान्यता दिली.
पूर्ण वाचा →सामाजिक वंचिततेने ग्रस्त असलेल्या समाजातील त्या लोकांच्या परिस्थिती कमी करण्याच्या उद्देशाने प्रशिक्षित कर्मचार्यांनी केलेले कार्य. सामाजिक कार्य ही एक शैक्षणिक शिस्त आणि व्यवसाय आहे जो सामाजिक कार्य आणि संपूर्ण कल्याण वाढविण्याच्या प्रयत्नात व्यक्ती, कुटुंबे, गट आणि समुदाय यांच्याशीच संबंधित आहे.
प्रमुख
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi प्रत्येक समाज सर्वसाधारणपणे प्रचलित झालेल्या सामूहिक संकल्पनांवर ( उदा., कायदा, धर्म, नीती इत्यादी ) आधारलेला असतो. या सामुदायिक संकल्पना मानवी जाणिवेवर सामाजिक पर्यावरणामुळे लादल्या जातात. प्रत्येक समाज सामाजिक एकतेने बांधलेला असतो. संस्कृतीच्या प्रारंभिक अवस्थेत एकता यांत्रिक असते, तर प्रगत अवस्थेत
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi कोणीही भारतीय नागरिक ह्या कायद्याअंतर्गत माहिती मिळवू शकतो. जम्मू आणि काश्मीर वगळता हा कायदा संपूर्ण भारतभर लागू आहे. भारताबाहेर राहणारे भारतीय नागरिक म्हणजे ओसीआय तसेच मूळ भारतीय वंशाच्या व्यक्तीदेखील म्हणजे पीआयओ (अधिकृत कार्डधारक असल्यास) ह्या कायद्याअंतर्गत माहिती मिळवू शकतात.
हा कायदा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi अर्ज केल्यापासून तीस (३०) दिवस. अठ्ठेचाळीस (४८) तास, जर माहिती एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याशी अथवा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर. जर माहितीचा अर्ज सहाय्यक जनमाहिती अधिकार्याकडे दिला असेल तर वरील कालमर्यादेत पाच दिवस अधिक करावेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi माहितीचा अधिकार अर्ज किती दिवसात निकालात काढणे बंधनकारक आहे?
अर्ज दिल्यानंतर ३० दिवसांच्या आत सर्व माहिती संकलित करून माहिती अधिकाऱ्याने आपणास द्यावयाची आहे. तीस दिवसांत माहिती न मिळाल्यास किंवा माहिती अधिकाऱ्याने माहिती नाकारल्यास तुम्ही पुढील ३० दिवसांत अपील अधिकाऱ्याकडे अपील
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 91 views🌐 marathi हा कायदा सरकारच्या कामकाजात पारदर्शकता आणि जबाबदारीला प्रोत्साहन देतो . या कायद्यामुळे सरकारमधील भ्रष्टाचार रोखण्यात आणि लोकांसाठी चांगल्या पद्धतीने काम करण्यास मदत होते. सरकारी यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर आवश्यक लक्ष ठेवणाऱ्या चांगल्या-जाणकार नागरिकांची निर्मिती या कायद्यात करण्यात आली आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi वैधानिक, नैतिक आणि मानवी इत्यादी आधारावर अधिकाराचा दावा केला जातो. अधिमान्य सत्तेला अधिकार म्हणतात. अधिमान्य सत्ता म्हणजे ज्यांच्यावर सत्ता वापरली जाते त्यांना तो सत्तावापर मान्य असतो. ज्या प्रकियेतून सत्तेचा वापर अधिमान्य बनतो असा अधिकार असणाऱ्या व्यक्तीच्या आज्ञा पाळल्या जातात.
अधिकार :
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi