महाराष्ट्राच्या पश्चिमेस काय आहे?
राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि. मी. ची किनारपट्टी आहे.
पूर्ण वाचा →राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि. मी. ची किनारपट्टी आहे.
पूर्ण वाचा →तलाठी हा गावातील सर्व जमिनीच्या व्यवहारांची नोंद करत असतो. गावातील शेत जमिनीचा सात बारा, आठ अ या सर्व बाबी तलाठी देत असतो.
पूर्ण वाचा →तलाठी पदाचा एकूण पगार इतर भत्ते वगळून 25500-81800 दरम्यान आहे.
पूर्ण वाचा →महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ अन्वये राज्य शासन प्रत्येक तालुक्यासाठी एक 'तहसीलदार' नेमते. तहसीलदारालाच 'मामलेदार' असेही नाव प्रचलित आहे. हे गट 'अ' प्रकारचे पद आहे. जमीन महसूलाबाबत कोणताही अर्ज सर्वप्रथम तहसीलदारासमोर येतो
पूर्ण वाचा →देशातील सर्वोच्च अशी नागरी सेवा परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग घेतो. या परीक्षेमधून आयएएस, आयपीएस, आयएफएस असे विविध अधिकारी निवडले जातात. कलेक्टर होण्यासाठी काय करावे याचे उत्तर केंद्रीय नागरी सेवा परीक्षा द्यावी. वरवर पाहता उत्तर सोपे वाटत असले तरी यासाठी आयुष्याची
पूर्ण वाचा →नियोजन आयोग ही भारतातील पंचवार्षिक योजना तयार करणारी संस्था होती. नियोजन आयोगाची स्थापना 1950 मध्ये झाली.
पूर्ण वाचा →जिल्ह्याचे पालकमंत्री या समितीचे अध्यक्ष असतात
पूर्ण वाचा →जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी आहेत.
पूर्ण वाचा →उपजिल्हाधिकारी हे जिल्हाधिकारी. (भा. प्र. से) यांना जिल्ह्यातील , प्रशासकीय यंत्रणा सांभाळण्यासाठी कार्य करतात.
महाराष्ट्र राज्य नागरी सेवेतील उपजिल्हाधिकारी हे राजपत्रित दर्जाचे वर्ग (१) म्हणजे गट "अ" मधील सर्वोच्च पद आहे. उपजिल्हाधिकारी हे जिल्हाधिकारी. (भा.प्र.से) यांना जिल्ह्यातील
जिल्हाधिकारी हा अधिकारी व्यक्ती शासनाच्या जिल्हास्तरावरील राजस्व यंत्रणेचा प्रमुख असतो. त्यांचेकडे संपूर्ण जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेचीपण जबाबदारी असते. ते जिल्हा न्यायदंडाधिकारी ही असतात.
पूर्ण वाचा →