स्थानिक संस्थांच्या निवडणुका दर किती वर्षांनी होतात?
५ वर्षांसाठी आहे
पूर्ण वाचा →५ वर्षांसाठी आहे
पूर्ण वाचा →लॉर्ड रिपन यांना भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक मानले जाते.
पूर्ण वाचा →बीड जिल्हा भारत देशातील महाराष्ट्र राज्याच्या ३६ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे.
पूर्ण वाचा →बीड/क्षेत्र
१०,६९३ km²
नद्या गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. काही अंतरापर्यत तिने औरंगाबाद-बीड, जालना-बीड व परभणी-बीड अशा जिल्हा सीमा निश्चित केल्या आहेत.
पूर्ण वाचा →राज्याचे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत.
पूर्ण वाचा →भारतीय जनता पक्षाचे सुभाष सुरेशचंद्र देशमुख हे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
पूर्ण वाचा →| मा. दिलीप स्वामी - मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर
पूर्ण वाचा →सोलापूर जिल्ह्यात मराठी, कन्नड व तेलुगू भाषांचा व संस्कृतींचा संगम झाल्याचे चित्र दिसते. येथील मराठी बोली विशिष्ट हेलकाव्यांसह (हेल काढून) बोलली जाते. मराठी बोली भाषेच्या उच्चारशैलीवर प्रामुख्याने धनगर भाषेचा प्रभाव जाणवतो. येथील लोक परस्परांशी मराठी, कन्नड, तेलुगू व हिंदी अशा
पूर्ण वाचा →सोलापूरमध्ये दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच" गड्डा " ही मोठी यात्रा असते. कर्नाटक परिसरातून लोक येतात. तसेच पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचे गाव, सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलगू, कन्नड व मराठी असा भाषा-त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा म्हणून
पूर्ण वाचा →