महाराष्ट्र राज्यात महसूल विभाग किती आहेत?
महाराष्ट्र्रात नागपूर, अमरावती, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि औरंगाबाद असे सात महसूल विभाग आहेत.
पूर्ण वाचा →महाराष्ट्र्रात नागपूर, अमरावती, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि औरंगाबाद असे सात महसूल विभाग आहेत.
पूर्ण वाचा →चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण पंधरा (15) तालुके आहेत.
पूर्ण वाचा →भंडारा जिल्ह्यात 7 तालुके आहेत.
पूर्ण वाचा →सावनेर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील एक गाव आहे
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो आणि तो राज्यात राष्ट्रपतींचे प्रतिनिधित्व करतो. राज्याचा कारभार भारतीय राज्यघटना आणि देशाच्या कायद्यांशी सुसंगत असावा, अशी राज्यपालांची भूमिका असते.
पूर्ण वाचा →चक्रवर्ती राजगोपालाचारी आहे. ते स्वातंत्र्यानंतर (स्वतंत्र भारत) भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर-जनरल होते.
पूर्ण वाचा →सी राजगोपालाचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते.
पूर्ण वाचा →नागपूर जिल्ह्यातील एकूण चौदा (14) तालुके आहेत .
पूर्ण वाचा →(६ ऑक्टोबर १७७९-२० नोव्हेंबर १८५९). ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील मुंबई प्रांताचा गव्हर्नर.
पूर्ण वाचा →