राज्यपाल कोण आहे?
भगतसिंह कोश्यारी - 5 सप्टेंबर 2019 ते आजतागायत
पूर्ण वाचा →भगतसिंह कोश्यारी - 5 सप्टेंबर 2019 ते आजतागायत
पूर्ण वाचा →भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५४५ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, १३ पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत, तर २ सदस्य ॲंग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात.
लोकसभेच्या खासदारांचा कार्यकाळ हा सहसा ५ वर्षांचा असतो.
शपथ
राज्यघटनेनुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करत असल्याने राज्यपालांसमोर शपथविधी होतो.
पदाची शपथ
मी, देवाच्या नावाने शपथ घेतो/गंभीरपणे प्रतिज्ञा करतो की मी कायद्याने स्थापित केल्याप्रमाणे भारताच्या संविधानावर खरी श्रद्धा आणि निष्ठा ठेवीन, मी भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता टिकवून ठेवीन, की मी माझी कर्तव्ये
वेणूबाई यशवंतराव चव्हाण (जन्म : फलटण,सातारा, २ फेब्रुवारी १९२६; - दिल्ली, १ जून १९८३) या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी होत्या.
पूर्ण वाचा →महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी सरकार असून या सरकारमधील जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास मंत्री राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते श्री. जयंत राजाराम पाटील हे आहेत. श्री जयंत राजाराम पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशांध्येक्ष सुद्धा आहेत.
पूर्ण वाचा →चंद्रकांत पाटील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री.
भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रचारक म्हणून काम पाहिले आहे. त्यांचा जन्म १० जून १९५९ रोजी मुंबईतील रे रोडच्या प्रभूदास चाळ येथे झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण दादरच्या राजा शिवाजी विद्यालयातून पूर्ण केले. पुढे त्यांनी फोर्टच्या
सध्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत?
पूर्ण वाचा →नैसर्गिक विज्ञान ही निरीक्षण आणि प्रयोगावरून प्रायोगिक पुराव्याच्या आधारावर नैसर्गिक समस्येचे वर्णन, अंदाज आणि समजण्याशी संबंधित विज्ञानशास्त्राची एक शाखा आहे. संशोधन आणि निष्कर्षांची पुनरावृत्ती यासारख्या यंत्रांचा वापर वैज्ञानिक प्रगतीची वैधता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करण्यासाठी केला जातो.
नैसर्गिकअधिकार
नैसर्गिक अधिकाराची संकल्पना नैसर्गिक विधी
भाषाशास्त्र (philology) हे वैज्ञानिक पद्धतीने नैसर्गिक भाषांचा अभ्यास करण्याचे शास्त्र आहे.
भाषाशास्त्राच्या संकुचित व्याख्येनुसार, ते शास्त्र म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून नैसर्गिक भाषांचा अभ्यास. भाषेचा अभ्यास अनेक दिशांनी करता येतो व अनेक बौद्धिक ज्ञानशाखा भाषेशी संबंधित असल्याने त्यांचा भाषेच्या अभ्यासावर प्रभाव पडतो.
एखाद्या (कोणत्याही) विषयाच्या व्यवस्थित व तर्कशुद्ध अभ्यासाला किंवा समजून घेण्यास शास्त्र असे म्हणतात.
पूर्ण वाचा →